पाक सैन्य आणि आतंकवादी संघटना टीटीपी यांच्यात संघर्ष विराम
पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्चर्य वाटणार नाही !
पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्चर्य वाटणार नाही !
पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची स्वीकृती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने याची नोंद घेऊन अशा खेळाडूंवर कारवाई केली पाहिजे !
भारत बलुचिस्तानला वेगळे करण्यासाठी प्रयत्नात असल्याचाही आरोप
३० मे या दिवशी संघर्ष विरामचा कालावधी संपला होता. त्यानंतर ती वाढवण्यात आली. टीटीपी ही संघटना अल् कायदाच्या जवळची मानली जाते. पाकच्या सीमेवरील भागात तिच्याकडून अनेक आक्रमणे करण्यात आली आहेत.
ज्या देशाचा गृहमंत्रीच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असेल, तो देशातील कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
‘ऑनर किलिंग’ म्हणजे कुटुंबाची अब्रू घालवल्याचा आरोप करत केलेली हत्या ! पाकिस्तानात वर्ष २००४ ते २०१६ या काळात १५ सहस्र २२२ हत्या झाल्या आहेत, म्हणजेच प्रतिवर्षी १ सहस्र १७०, तर प्रत्येक आठवड्याला २२ हत्या होत आहेत. ही आकडेवारी जगातील सर्वोच्च आहे !
पुढील २४ घंट्यांत १० किलो गव्हाच्या पिठाच्या पिशवीचे मूल्य ४०० रुपयांहून खाली आणले नाहीत, तर मी माझे कपडे विकून त्या पैशांतून लोकांना गव्हाचे पीठ स्वस्तात उपलब्ध करून देईन.
‘भारत आता पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची सिद्धता करत आहे, त्यामुळे आता कलम ३७० चा विषय संपुष्टात आला आहे’, असे भारताने पाकला ठणकावून सांगितले पाहिजे !
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ७ दिवस चर्चा केल्यानंतर पाकला ६ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाक सरकारने नाणेनिधीच्या सांगण्यावरून पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात प्रति लिटर ३० रुपयांनी (पाकिस्तानी रुपये) वाढ केली आहे.