हिंदु देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह संभाषण करणारा धर्मांध अटकेत !

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर कारवाई करणारे पोलीस काय कामाचे ? छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषांचा अवमान होऊनही कारवाई न करणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

…तर काँग्रेसने राहुल गांधी यांचाही निषेध केला पाहिजे ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

भिडेगुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आहेत, मग राहुल गांधी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अतिशय गलिच्छ विधाने करतात, त्याचाही काँग्रेसने निषेध केला पाहिजे.

मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या दोघांकडून मुलीवर बलात्कार !

अशा वासनांधांना भर चौकात फाशी देण्याची मागणी कुणी केल्यास त्यात चूक ते काय ?

पलामू (झारखंड) येथे मोहरमच्या मिरवणुकीत फडकावण्यात आलेल्या तिरंग्यावर अशोकचक्राच्या जागी तलवार आणि उर्दू शब्द !

उद्या अशांकडून तिरंग्याच्या ठिकाणी चांद-तारा असणारा हिरवा राष्ट्रध्वज फडकावला गेल्यास आश्‍चर्य वाटू नये !

देहली येथे मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार

मिरवणूक अन्य मार्गाने नेण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी विरोध केल्यावर झाला हिंसाचार
मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड
हिंसाचारात ६ पोलिसांसह १२ जण घायाळ

बंगालमध्ये मोहरमसाठी प्रशासनाने अडथळे लावून बंद केलेला एका मंदिराचा मार्ग भाजपच्या विरोधानंतर खुला !

बंगालमध्ये हिंदुविरोधी तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना घडतात आणि अन्य निधर्मी राजकीय पक्ष मौन बागळतात !

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) एकाच वेळी केले सिंगापूरच्या ७ उपग्रहांचे प्रक्षेपण !

पाठवलेल्या ७ उपग्रहांपैकी ‘डीएस्-एस्एआर्’ हा सर्वांत महत्त्वाचा उपग्रह आहे. हा उपग्रह सिंगापूर सरकारच्या विविध यंत्रणांच्या आवश्यकता पूर्ण करणार आहे.

पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीतील धर्मांधांकडून कावड यात्रेकरूंवर दगडफेक !

दिवसांतून ५ वेळा मशिदींवरून आवश्यक नसतांना देशातील हिंदूंना अजान ऐकवली जाते आणि हिंदूंही ती निमूटपणे सहन करतात, त्याविषयी मुसलमान का बोलत नाहीत ?

काँग्रेसच्या मुसलमान नेत्याने स्वतःच्या पक्षाचे नेते सचिन पायलट यांनाच विचारला जाब !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारने जयपूर बाँबस्फोटातील मुसलमान आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानाचे प्रकरण

घुसखोर रोहिंग्या देशासाठी धोकादायक ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, रोहिंग्या घुसखोर आसाममार्गे पुढे देहली आणि काश्मीर येथे जातात. घुसखोरीसाठी त्यांना त्रिपुरातील दलाल साहाय्य करत आहेत.