अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार !
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी २ जुलै या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली होती, या सर्व मंत्र्यांची खाती घोषित करण्यात आली. यासह पूर्वीच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये पालट करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी २ जुलै या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली होती, या सर्व मंत्र्यांची खाती घोषित करण्यात आली. यासह पूर्वीच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये पालट करण्यात आला.
संकटग्रस्त रुग्णांना, त्यांचा जीव अथवा त्यांचे तुटलेले हात-पाय-बोटे वाचवण्याच्या दृष्टीने समायोचित मार्गदर्शन करणार्या समाजातील देवदूतांचा गौरव करण्यासाठी रविवार, १६ जुलैला सकाळी ११ वाजता ‘रेसिडन्सी क्लब नागाळा पार्क’ येथे स्नेहमेळावा आयोजित केला आहे.
धर्मांधांकडून हिंदु मुलींवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. जेव्हा अशा घृणास्पद कृत्याला फाशीची शिक्षा करण्यात येईल, तेव्हाच गुन्हा करणार्याच्या मनात जरब निर्माण होऊन अशा गुन्ह्याला आळा घालता येईल !
श्री उत्तरालक्ष्मी मंदिर परिसरातील जागेवर मुसलमान समाजाची स्मशानभूमी आहे. ती मूळची गायरान पैैकी भूमी असून सातारा जिल्हाधिकारी यांचे हु.नं. एल्.एन्.डी./२४००/१९३१ अन्वये मुसलमान स्मशानभूमीकडे ठेवण्यात आलेली (असाईन) आहे.
युवासेनेचे आदित्य जोशी यांच्या पुलाच्या खालील काही भाग खचलेला दिसला. त्यांनी ती माहिती तात्काळ कोवळे यांना कळवली. त्यानंतर या पुलाची कोवळे यांनी पहाणी केली होती.
गड–दुर्ग ही पर्यटन स्थळे नव्हेत, तर क्षात्रवीरांची तीर्थस्थळे आहेत, हे लक्षात घ्या. गडांचे पावित्र्य राखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना चेतावणी द्यावी लागते , हे प्रशासनाला लज्जास्पद !
मुंबईसह किनारपट्टीच्या अनेक भागांत जोरदार पाऊस चालू झाला आहे. खेड येथील जगबुडी नदीची पातळी वाढली असून तिने आता धोक्याची पातळीही ओलांडली असल्याचे वृत्त आहे.
मुंबई – गोवा महामार्गाची पहाणी करत असतांना कशेडी घाटातील दोनपैकी १ बोगदा कोणत्याही परिस्थितीत गणेशभक्तांसाठी गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.
हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांना अपकीर्त करणारी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प बसतात ! मशिदी आणि मदरसे यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा मदरशांना आता टाळेच ठोकण्याची आवश्यकता आहे !
‘चंद्रयान-३’ ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटी यांचे प्रतीक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रातही भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चंद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण आहे.