(म्हणे) ‘आम्ही मुसलमान असल्याने पोलीस आम्हाला फसवत आहेत !’

अशा विधानांमुळेच भारतविरोधी शक्तींना ‘भारत मुसलमानविरोधी आहे’, असे म्हणण्यासाठी आयते कोलीत मिळते. त्यामुळे आता शफीकच्या वडिलांवरही कारवाई व्हायला हवी !

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचे प्रकरण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्यात येणार !

हत्येच्या प्रकरणात संघटित गुन्हेगारी आणि आंतरराज्य संबंध असल्याच्या कारणाने हे प्रकरण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्यात येईल, असेही बोम्माई म्हणाले.

(म्हणे) ‘आम्ही मुसलमान असल्याने पोलीस आम्हाला फसवत आहेत !’

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचा आरोपी शफीक याच्या वडिलांचा आरोप

मंगळुरू (कर्नाटक) येथे अज्ञातांकडून मुसलमान तरुणाची हत्या !

मंगळुरू येथील सुरतकल भागात ४-५ अज्ञात मारेकर्‍यांनी २८ जुलैला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महंमद फाजील या तरुणाची अमानुष मारहाण आणि चाकूने वार करून हत्या केली.

निपाणी (कर्नाटक) येथे रास्त भाव दुकानातील ६०० किलो तांदूळ जप्त !

हरिनगर येथून संशयित अझरुद्दीन अकबर मुजावर हा रास्त भाव दुकानात विकल्या जाणार्‍या दुकानातील तांदूळ विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती आहार निरीक्षक गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार गायकवाड यांनी धाड टाकून त्याच्याकडून ६०० किलो तांदूळ जप्त केला.

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणात जाकिर आणि शफीक यांना अटक !

भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण कन्नड जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी जाकिर आणि शफीक यांना अटक करण्यात आली.

मारेकर्‍यांना फाशी द्या ! – भाजपचे मृत नेते प्रवीण नेट्टारू यांची आई

मुळात हिंदू आणि त्यांच्या नेत्यांच्या हत्या होऊ नयेत, यासाठी सरकार काय करणार आहे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे, असेच हिंदूंना वाटते !

पोलिसांनी दक्षिण भारतातील ३ मठांवरील आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला !

‘आतंकवादाला धर्म आणि रंग नसतो’, अशी ओरड करत जिहाद्यांची पाठराखण करणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?

बेळ्ळारे (कर्नाटक) येथे भाजपच्या नेत्याची निर्घृण हत्या !

‘ही हत्या धर्मांधांनी केली असणार’, यात कुणालाच शंका वाटत नाही. धर्मांधांनी नूपुर शर्मा यांच्या प्रकरणानंतर देशात हिंदूंच्या विरोधात धर्मयुद्ध पुकारले आहे, हे अशा प्रकारच्या मागील काही घटनांतून लक्षात येत आहे.

हिजाब परिधान करता येण्यासाठी कर्नाटकात चालू होणार मुसलमानांची खासगी महाविद्यालये !

गेल्या ७५ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लांगूलचालनाचे अनेकानेक प्रयत्न केले. तरी ‘एखाद्याचे शेपूट वाकडे, ते वाकडेच’ यातला हा प्रकार आहे, हेच यातून लक्षात येते !