२ धर्मांमधील वाद संवेदनशीलरित्या हाताळण्याची उपजिल्हाधिकार्यांना सूचना ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी आक्रमण केल्याचे प्रकरण
गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी आक्रमण केल्याचे प्रकरण
आक्रमणकर्ते ख्रिस्ती असल्यामुळे सार्दिन त्यांच्या धर्मबांधवांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगत आहेत. यातून त्यांचीही धर्मांधता लक्षात येते. याविषयी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या काँग्रेसच्या अन्य नेत्यांना काय म्हणायचे आहे ?
वस्त्रसंहिता लागू करून मंदिराचे पावित्र्य जपणार्या पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिर, मळा येथील श्री मारुति मंदिर आणि वेर्णा येथील श्री महालसा मंदिर यांच्यासह अन्य मंदिर समित्यांचे अभिनंदन !
सनातनचे साधक सर्वश्री अभिषेक पै आणि गिरीजय प्रभुदेसाई यांनी त्यांना आश्रमात चालणारे अध्यात्म, राष्ट्र-धर्म आणि संशोधन कार्य यांविषयी माहिती दिली.
राज्याच्या मंत्र्यांवर आक्रमण झाले असतांना दुसर्या दिवशी गुन्हा नोंद करणारे पोलीस सामान्यांच्या संदर्भात कशी कारवाई करत असतील ?
हणजूण आणि वागातोर परिसरात नियमानुसार व्यवसाय करणार्यांच्या हितासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकार अशा व्यावसायिकांचे हित जपण्यासाठी कटीबद्ध आहे – मुख्यमंत्री
गोवा राज्याला सांस्कृतिक, आध्यात्मिक ओळख आणि दिशा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या सरकारने आतापर्यंत उचललेली पावले अन् केलेली कार्यवाही यांचा आलेख मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विदित केला.
सनातनच्या साधकांचे सौभाग्य आहे की, त्यांना केवळ भक्ती आणि चित्तशुद्धी शिकवणारे नाही, तर या दोन्हींसाठी प्रयत्न करून घेणारे गुरु लाभले आहेत ! – पू. अनंत आठवले
मंत्र्यांवर आक्रमण करण्याइतपत उद्दाम झालेले गोवा राज्यातील ख्रिस्ती ! या आक्रमणामागील खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधून सरकारने सत्य समोर आणणे आवश्यक !
काँग्रेसचे मणीशंकर अय्यर १७ फेब्रुवारीला म्हणाले, ‘‘भारत-पाकिस्तान यांनी मतभेद सोडवण्यासाठी चर्चा करणे आवश्यक आहे, तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते.