
इंफाळ – गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळ धुमसत असलेल्या मणीपूरमधील हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही. आसाम सीमेला लागून असलेल्या जिरिबाम जिल्ह्यातील हिंसाचारात ७ सप्टेंबरला ६ जणांचा मृत्यू झाला. मणीपूरमधीलच इंफाळ खोर्यातील बिष्णूपूर येथे ६ सप्टेंबरला झालेल्या रॉकेट आणि ड्रोन आक्रमणांना प्रत्युत्तर म्हणून जिरिबाम येथील आक्रमण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मणीपूर राज्यात मागील ७ दिवसांत हिंसाचार वाढला आहे. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण घायाळ झाले आहेत.
बिष्णूपूर येथील आक्रमणात एका पुजार्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिरिबाम येथील एका खेड्यावर आक्रमण करण्यात आले. त्यानंतर तेथील २ गट समोरासमोर आले. या घटनेंतर मुख्यमंत्री बीरेनसिंह यांनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावून राज्यपालांना राज्यातील स्थितीविषयी सविस्तर माहिती दिली.
संपादकीय भूमिकामणीपूरमध्ये जोपर्यंत ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही ! |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !