मुंबई – १५ जुलैला रात्रभर पडलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांत पाणी साचून वाहतुकीचे मार्ग पालटावे लागले. पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प होती. कुर्ला येथील लाल बहादूरशास्त्री मार्ग, शीव, चेंबूर, अंधेरी, वडाळा, हिंदमाता (दादर) येथील बेस्टच्या वाहतुकीचा मार्ग पालटण्यात आला. पाऊस अल्प झाल्यावर मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक चालू करण्यात आली. १६ जुलैला सायंकाळनंतर पुन्हा मुसळधार पावसाला प्रारंभ झाला होता.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये रेल्वेसेवा काही काळ ठप्प
मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये रेल्वेसेवा काही काळ ठप्प
नूतन लेख
- ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !
- नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !
- नंदुरबार येथे लाचखोर प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरुद्ध जमाव संतप्त !
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !
- नगरमध्ये २७ ते २९ एप्रिल या कालावधीत गीतेवर प्रवचनमालिका !
- रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनी घेतली विविध संघटना, व्यावसायिक, उद्योजक यांची भेट