नाशिक – शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथे रस्ता ओलांडणार्या गायींच्या कळपाला नाशिकच्या दिशेने येणार्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ९ गायी जागीच ठार झाल्या, तर ५ गायी घायाळ झाल्या आहेत. घायाळ झालेल्या गायींना वाहनातून पाथर्डी फाटा येथील मंगलरूप गोशाळेत उपचारासाठी नेण्यात आले. अपघातानंतर नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेनंतर ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली. ‘गायींना बरे होण्यासाठी किमान १०-१५ दिवस लागणार असून त्यानंतर त्या मूळ मालकास परत करण्यात येतील’, असे गोशाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > नाशिक येथे ट्रकच्या धडकेत ९ गायींचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रकचालकास अटक
नाशिक येथे ट्रकच्या धडकेत ९ गायींचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रकचालकास अटक
नूतन लेख
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !
- राज्यात पुढील ४ दिवस अवेळी पावसाची शक्यता !
- पुणे येथे निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित रहाणार्या कर्मचार्यांवर कारवाई करणार ! – डॉ. सुहास दिवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी
- महाराष्ट्रात मतदानाच्या आवाहनासाठी निवडणूक आयोग घेणार प्रसिद्ध व्यक्तींचे साहाय्य !
- कर्तव्यतत्पर वीज कर्मचार्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने सत्कार !
- पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार कार्यास प्रारंभ !