बंगालमधील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे लोकांच्या पलायनाचे प्रकरण

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात झालेल्या हिंसाचारामुळे सहस्रो लोकांनी पलायन केले. त्यांना पलायन करण्यापासून रोखण्याची मागणी करणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडे उत्तर मागितले आहे. या याचिकेद्वारे पलायन रोखणे, पलायनाची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक स्थापन करणे आणि दोषींना कठोर शिक्षा करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग यांनाही पक्षकार बनवण्याचा आदेश दिला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
सर्वोच्च न्यायालयात ५ नवे न्यायाधीश, आता एक पद रिक्त !
वेश्याव्यवसाय संपवणे हा आमचा उद्देश नाही; कायदा केवळ त्याच्या व्यापारीकरणाच्या विरोधात ! -Supreme Court
मालमत्ताकर वसुलीच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता !