बंगालमधील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे लोकांच्या पलायनाचे प्रकरण

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात झालेल्या हिंसाचारामुळे सहस्रो लोकांनी पलायन केले. त्यांना पलायन करण्यापासून रोखण्याची मागणी करणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडे उत्तर मागितले आहे. या याचिकेद्वारे पलायन रोखणे, पलायनाची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक स्थापन करणे आणि दोषींना कठोर शिक्षा करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग यांनाही पक्षकार बनवण्याचा आदेश दिला आहे.
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
एक खरा हिंदु सर्वांना समानतेची वागणूक देतो ! : Annamalai
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर दान चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांना नोटीस