
१. महिलांचे अपहरण करणार्यास राजाने मृत्यूदंड दिला पाहिजे. श्रीरामाने रावणाचा केलेला वध हे याविषयीचे रामायणातील महान उदाहरण आहे.
२. गरुड पुराणानुसार बलात्कार करणार्याला सापांमध्ये सोडले पाहिजे, तसेच जनावरांच्या पायदळी तुडवले पाहिजे.
प्राचीन भारतामध्ये जेव्हा या शिक्षा लागू होत्या, तेव्हा कदाचित् एखादी बलात्काराची घटना घडली असेल. आज दोन व्यक्तींना जरी या शिक्षा मिळाल्या, तरी समाजातील बलात्काराच्या घटना ५० टक्क्यांनी न्यून होतील. घटनाकारांनी महिलांच्या सन्मानासाठी अन्य देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यापेक्षा ते प्राचीन भारताच्या ग्रंथांंमधून काही शिकले असते, तर त्यांनी बलात्कारासारख्या हीन गुन्ह्यांसाठी अधिक चांगल्या शिक्षा दिल्या असत्या.
(संदर्भ : ‘kreately.in’ संकेतस्थळ)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !