
१. महिलांचे अपहरण करणार्यास राजाने मृत्यूदंड दिला पाहिजे. श्रीरामाने रावणाचा केलेला वध हे याविषयीचे रामायणातील महान उदाहरण आहे.
२. गरुड पुराणानुसार बलात्कार करणार्याला सापांमध्ये सोडले पाहिजे, तसेच जनावरांच्या पायदळी तुडवले पाहिजे.
प्राचीन भारतामध्ये जेव्हा या शिक्षा लागू होत्या, तेव्हा कदाचित् एखादी बलात्काराची घटना घडली असेल. आज दोन व्यक्तींना जरी या शिक्षा मिळाल्या, तरी समाजातील बलात्काराच्या घटना ५० टक्क्यांनी न्यून होतील. घटनाकारांनी महिलांच्या सन्मानासाठी अन्य देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यापेक्षा ते प्राचीन भारताच्या ग्रंथांंमधून काही शिकले असते, तर त्यांनी बलात्कारासारख्या हीन गुन्ह्यांसाठी अधिक चांगल्या शिक्षा दिल्या असत्या.
(संदर्भ : ‘kreately.in’ संकेतस्थळ)
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक