
सातारा, १६ डिसेंबर (वार्ता.) – छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे काम अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे झाले आहे. या समाधी स्थळामुळे नवीज पिढ्यांना ऊर्जा मिळत राहील, असे गौरवोद्गार राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी काढले. संगम माहुली (जिल्हा सातारा) येथे श्रीमंत छत्रपती शाहू (थोरले) महाराज यांच्या पुनर्निर्माण करण्यात आलेल्या समाधी स्थळाच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
राजमाता पुढे म्हणाल्या की, गत कित्येक पिढ्यांपासून समाधी स्थळ दुर्लक्षित होते. छत्रपती शाहूप्रेमी अजय जाधवराव आणि धीरेंद्र राजपुरोहित यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून मोठे कार्य केले आहे. परिसरातील ऐतिहासिक मंदिरे आणि समाधी यांचा जीर्णोद्धार झाल्यास पर्यटनाचा विकास होईल. सातारा शहर परिसरात शिवसृष्टी उभारण्याचा मानस असून त्याचा आराखडा सिद्ध करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. यासाठी समस्त सातारावासियांची साथ मिळणे आवश्यक आहे.
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !