MEA Advisory : भारतियांनी म्यानमारमधील राखीन राज्यातून सुरक्षित ठिकाणी निघून जावे !
भारताकडून म्यानमारमध्ये रहाणार्या भारतियांसाठी मार्गदर्शक सूचना !
भारताकडून म्यानमारमध्ये रहाणार्या भारतियांसाठी मार्गदर्शक सूचना !
अमेरिकेची नौका भारतात येत होती !
भारताने कॅनडाला पुन्हा सुनावले !
भारताच्या प्रत्येक आक्रमणाला उत्तर देऊ !
मालदीव आत्मघाताच्या दिशेने जात असतांना त्याचा मोठा धोका भारतालाही आहे. त्यामुळे भारताने वेळीच या स्थितीवर योग्य कृती करून मालदीवला चीनच्या नियंत्रणात जाण्यापासून रोखले पाहिजे.
पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये गेल्या ७६ वर्षांपासून बलुची लोकांवर सैन्याद्वारे जे अत्याचार करत आहेत, हे जग पहात आहे. त्याकडे त्याने पहावे !
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही पुन्हा कडक धोरण अवलंबले आहे. नेतान्याहू म्हणाले की, जर हमासला मोकळे सोडले तर तो पुन्हा आक्रमण करील.
सार्वत्रिक निवडणुका अवघ्या ३ दिवसांवर आल्या असतांना घडली घटना !
दक्षिण अमेरिकी देश चिलीच्या जंगलात आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग रहिवासी भागात पसरल्याने आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. आग सर्वप्रथम विना डेल मार आणि वालपरिसो शहरांच्या जंगलात लागली.
गेल्या २ मासांपासून लाल समुद्र आणि अरबी समुद्र यांसह या संपूर्ण मार्गामध्ये भारतीय नौदलाने १७ नौकांची समुद्री दरोडेखोरांपासून सुटका केली. या संदर्भात परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले की, आपल्यासोबत वाईट गोष्टी घडत राहिल्या, तर ‘त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही’, असे आपण म्हणू शकत नाही.