जेव्हा ख्रिस्ती पंथ युरोपमध्ये पसरला, त्या वेळी अन्य सभ्यता नष्ट करण्यात आल्या. सेंट फ्रान्सिस झेविअर यानेही अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. हे विष लोकांच्या बुद्धीमध्ये पेरले गेले असून त्यामुळे मंदिरांवरील आघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. देशविरोधींची विचारसरणी समजून घेऊन त्यांचा प्रतिकार करायला हवा. तेलुगु देसम् पार्टीच्या काळातही विजयवाडा येथे उड्डाणपूल बनवतांना सर्व छोटी मंदिरे तोडण्यात आली. जगनमोहन रेड्डी सरकारच्या विरोधात केवळ हिंदुत्वाच्या सूत्रावर राजकारण केले जाते. त्यामुळे व्यक्तीगत राजकीय लाभातून प्रत्येक पक्ष कार्यरत आहे. मंदिरांवरील आघाताच्या या घटना राज्य सरकार रोखत नसेल, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. या सर्व घटना रोखण्यासाठी एकच उपाय म्हणजे हिंदूंना जागृत करणे होय.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > हिंदूंना जागृत करणे आवश्यक ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, तेलंगाणा, प्रज्ञा भारती
हिंदूंना जागृत करणे आवश्यक ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, तेलंगाणा, प्रज्ञा भारती
नूतन लेख
- कीर्तीवान होण्यासाठी सद्गुण हाच माणसाचा स्वभाव बनावा लागतो !
- Bihar : Clash between priests of ISKCON temples : बिहार : पाटलीपुत्र आणि भागलपूर येथील इस्कॉन मंदिरांच्या पुजार्यांमध्ये हाणामारी !
- Tirupati Laddu Case : तिरुपती लाडूच्या गुणवत्तेत सुधारणा ! – आंधप्रदेशाचे मुख्यमंत्री नायडू
- श्रीराममंदिर उभारले, आता रामराज्यासाठी प्रयत्न करूया !
- आज हिरवा ध्वज फडकावणार्यांनी उद्या माहीम गडावर अवैध बांधकामे करून गड स्वतःच्या नावावर केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
- Sai Baba Statues Removed : वाराणसी येथील मंदिरांतून साईबाबांच्या मूर्ती हटवणारे सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्यक्ष अजय शर्मा यांना अटक