तपश्चर्येचे मूर्तीमंत प्रतीक महर्षि विश्वामित्र !

राजा विश्वामित्र महातेजस्वी धर्मात्मा आणि प्रजाहित दक्ष होता. हा राजा विश्वामित्र म्हणजेच महर्षि विश्वामित्र होत. राजघराण्यात जन्माला आलेले विश्वामित्र यांचा जीवनप्रवास राजा, राजर्षि, ऋषि, महर्षि आणि ब्रह्मर्षि असा आहे.

ब्राह्मणत्वाचा आदर्श असलेले महर्षि वसिष्ठ !

वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यासाठी या सदराच्या माध्यमातून आपण ऋषि परंपरा समजून घेत आहोत. या लेखात महर्षि वसिष्ठ यांच्याविषयी जाणून घेऊया.

भारतीय संस्कृतीतील पुष्पपूजन आणि अद्वितीय सजावट !

‘कुणीतरी जपानी पुष्परचनेविषयी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या समोर प्रशंसोद्गार काढून ‘आपला भारत याविषयी मागासलेला अथवा अनभिज्ञ कसा ?’, असा प्रश्न उपस्थित केला. याविषयी परिपूर्ण आणि सडेतोड उत्तर देत प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी सांगितलेली माहिती पुढे देत आहोत.

आपले गोत्र घराणे आणि ऋषिमुनी

‘प्रत्येकाला गोत्र असते. हे गोत्रर्षी कोण ? आपला आणि त्यांचा संबंध काय ? त्यांचे कर्तृत्व काय ? त्यांचा जन्म कुठे आणि कसा झाला ? याची माहिती या लेखाद्वारे घेऊया.

आश्विन मासातील तिथींचे महत्त्व !

चातुर्मासात येणारा आश्विन मास हा ‘देवतांचे सण आणि उत्‍सव यांचा मास’ म्‍हटला जातो. या मासात येणार्‍या तिथींना विविध देवतांचे पूजन करण्‍यासह वेगवेगळे सण साजरे केले जातात. अशा विविध तिथींची माहिती येथे देत आहोत.

स्वत:च्या संकल्पापेक्षा धर्मविजयाला महत्त्व देणारे भगवान श्रीकृष्ण ! – विनोदकुमार यादव, हिंदु जागरण मंच, बिहार

शेकडो शास्त्रज्ञ आणि पंडित यांनी ‘महाभारतातील युद्धात श्रीकृष्ण का जिंकला आणि कौरव का हरले ?’, याचा अभ्यास केला. तेव्हा त्या सर्वांना एकच उत्तर मिळाले, ‘श्रीकृष्ण आणि पांडव यांनी त्यांचा अहंकार सोडला, तसेच त्यांना धर्माचा विजय हवा होता. म्हणून ते जिंकले.

‘भारत’ हे प्राचीन नाव असलेले राष्ट्र !

जगात प्राचीन नावे असलेली पुष्कळ अल्प राष्ट्रे आहेत. भारत त्यातील एक आहे. भारत हे एक नैसर्गिक राष्ट्र असून अन्य राष्ट्रे् ही मनुष्यनिर्मित आहेत…..

संपूर्ण जग आरोग्‍यसंपन्‍न करून माणसाला मानसिक दौर्बल्‍यातून बाहेर काढणारे मंत्रसामर्थ्‍य !

‘जे कर्म करतो, त्‍या कर्माचे फळ आणि त्‍या फळापासून निर्माण होणारा संस्‍कार अन् त्‍या संस्‍कारातून पुन्‍हा कर्म’, ही सगळी चक्रे आहेत. केलेल्‍या कर्माचे फळ भोगल्‍याविना सुटका नाहीच.

आज असलेल्‍या कोजागरी पौर्णिमेचा इतिहास अन् महत्त्व !

कोजागरी पौर्णिमेला भगवान श्रीकृष्‍णाने वज्रमंडळात रासोत्‍सव साजरा केला’, असे श्रीमद़्‍भागवतात म्‍हटले आहे. या दिवशी चंद्र पृथ्‍वीच्‍या सर्वांत जवळ असतो आणि त्‍यामुळे तो मोठा दिसतो.

bhau beej  : भाऊबीज 

कार्तिक शुक्ल द्वितीयेला येते ती ‘भाऊबीज.’ हा दिवस म्हणजे भावा-बहिणीच्या नात्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निर्व्याज प्रेमाचा दिवस.