आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहित आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

गुरुसेवा पूर्ण होण्यासाठी आपण सेवेचे दायित्व घेऊन त्यासाठी १०० टक्के झटले पाहिजे. हे झटणे, म्हणजेच सेवेचा ध्यास आहे. हा ध्यास माणसाला ध्येयप्राप्ती करून देईपर्यंत स्वस्थ बसू देत नाही.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी आणि छायाचित्रणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी आणि छायाचित्रणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

हे चित्रीकरण आणि छायाचित्रण विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असल्याने पुढील अनेक पिढ्यांना हा ठेवा उपलब्ध होणार आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध करण्यात आलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप ऐकल्यावर साधकांना झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध करण्यात आलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप ऐकल्यावर साधकांना झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न केल्यावर ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न केल्यावर ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ यानुसार परात्पर गुरुदेव आपल्यापासून लांब नसून अगदी आपल्या जवळच हृदयात, घरात आणि सभोवती सर्वत्र आहेत’, असे मला वाटते. त्यांच्या अस्तित्वामुळे मला दिवसभर चैतन्य अनुभवता येऊन आनंदी रहाता येते.

मारक स्वरातील सप्तदेवतांचे नामजप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ऐकवल्यावर श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शिकवणीविषयी त्यांनी सांगितलेली काही मौलिक सूत्रे

मारक स्वरातील सप्तदेवतांचे नामजप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ऐकवल्यावर श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शिकवणीविषयी त्यांनी सांगितलेली काही मौलिक सूत्रे

‘श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध केलेले सप्तदेवतांचे नामजप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ऐकवले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शिकवणी संदर्भात त्यांनी काही मौलिक सूत्रे सांगितली.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांतून निघालेल्या द्रवामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांतून निघालेल्या द्रवामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ उच्च आध्यात्मिक पातळीच्या समष्टी संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. काश्याच्या वाटीने त्यांचे तळपाय घासत असतांना त्यांच्या …..

‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’च्या निमित्ताने रामनाथी आश्रमात आलेल्या शिबिरार्थींनी व्यक्त केलेले अभिप्राय

‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’च्या निमित्ताने रामनाथी आश्रमात आलेल्या शिबिरार्थींनी व्यक्त केलेले अभिप्राय

१७ ते १९.१.२०२० या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ झाली. त्या वेळी शिबिरार्थींना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय पुढे दिले आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. नीलेश सिंगबाळ यांचे सोवळे-उपरणे इस्त्री करतांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. नीलेश सिंगबाळ यांचे सोवळे-उपरणे इस्त्री करतांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु गाडगीळकाका वापरत असलेले सोवळे इस्त्री करतांना प्रतिदिन माझ्यावर नामजपादी उपाय होत होते आणि वाईट शक्तींमुळे आलेले माझ्यावरील आवरण नष्ट होत होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

धार्मिकता, देशाविषयी आणि सामाजिक कार्याविषयी प्रतिबद्धता ही प्रत्येक भारतियाची आवश्यकता का आहे ?’, हे मला आश्रमात आल्यावर कळले.