अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !
१. ‘धार्मिकता, देशाविषयी आणि सामाजिक कार्याविषयी प्रतिबद्धता ही प्रत्येक भारतियाची आवश्यकता का आहे ?’, हे मला आश्रमात आल्यावर कळले.’ – डॉ. अरुण बाळकृष्ण गायकवाड, खारेगाव, ठाणे. (५.३.२०२०)
२. ‘आश्रमात प्रवेश केल्यापासून सकारात्मकता जाणवत होती.’ – डॉ. अविनाश बाबाराव काजगे, कल्याण पूर्व, ठाणे. (५.३.२०२०)
३. ‘आश्रम म्हणजे केवळ ४ भिंती नाहीत, तर ‘मनाला शांतता मिळेल’, अशी जागा आहे. येथे येऊन माझ्या मनाला शांती मिळाली आणि ‘सनातन ही जीवनपद्धत आहे’, हे समजले.’- डॉ. सुनील शंकर औटी, मु.पो. बोरी बु., ता. जुन्नर, जि. पुणे. (५.३.२०२०)
४. ‘ही संस्था त्याग करून हिंदु राष्ट्राला घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे’, हे आश्रमाला भेट दिल्यावर कळले.’ – श्री. दत्तात्रय सोपान ढेंबरे (पोलीस कॉन्स्टेबल, पुणे हेडक्वॉर्टर, पासपोर्ट व्हेरिफिकेशन), मु.पो. पांडवे, ता. संगमनेर, जि. नगर. (५.३.२०२०)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या स्थळी सनातन राष्ट्रध्वज फडकवण्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे
देवाच्या प्राप्तीसाठी एका क्षणात मायेचा त्याग करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
कै. (श्रीमती) उषा बोकाडे यांच्या रुग्णाईत स्थितीत आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !