वेत्ये येथे गॅसवाहिनी टाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने चालू असलेल्या कामामुळे वाहनाला अपघात
विकासकामे करत असतांना ठेकेदार आस्थापनांना काही नियम आणि अटी घातलेल्या असतात कि नाही ? तसेच चालू असलेल्या कामांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाते का ? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.