गल्लीत ११ रुग्ण आढळल्याने परिसरात प्रवेश बंदी !
एका गल्लीत कोरोनाचे ११ रुग्ण आढळल्याने तेथे १४ दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने मूलभूत सोयीसुविधा पोचवण्यात येणार आहेत.
एका गल्लीत कोरोनाचे ११ रुग्ण आढळल्याने तेथे १४ दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने मूलभूत सोयीसुविधा पोचवण्यात येणार आहेत.
कुंभक्षेत्रातील संत आणि भक्त यांच्या निवासस्थानाचीही हानी झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश पाळत ‘देऊळ बंद’ ठेवल्यामुळे भाविकांची अनुपस्थिती होती.
माहिती अधिकारातून घेतलेल्या माहितीच्या आधारे सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचा आरोप !
उंचगावमध्ये मलेरिया सदृश्य रुग्ण आणि तापाचे रुग्ण यांमध्ये वाढ होत असून याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
अनंत ओव्हाळ हे बोपोडीतील आनंदनगर परिसरात काही कामानिमित्त गेले होते. या वेळी गुन्हेगार मनिष भोसलेने त्यांची दुचाकी अडवत त्यांच्यासोबत वाद घातला. यानंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. या झटापटीत मनिषचा मृत्यू झाला.
फिरोज खान यांच्या नातेवाइकांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह ठिय्या आंदोलन केले. संबंधित अधिकार्यांना निलंबित करत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. कारवाई होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली.
विवाहाचे नाटक करून पतीकडून दागिने आणि पैसे घेऊन फसवणूक करणार्या तरुणीला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने काही तरुणांची फसवणूक केल्याचे समजते.
केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू ठेवण्याचे आदेश असतांनाही शहरातील ५ सोन्याच्या दुकानदारांनी दुकाने चालू ठेवल्यामुळे त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोरोनामुळे आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता असून याचा फटका गोरगरीब, कष्टकरी, दैनंदिन काम करून कुटुंब चालवणारे रिक्शावाले, असंघटित कामगार यांना बसणार आहे.