बळाच्या नव्हे, तर हिंदु धर्माच्या आधारे ‘अखंड भारता’ची निर्मिती शक्य ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सनातन धर्म मानवता आणि संपूर्ण जगाचा धर्म आहे अन् सध्या त्याला ‘हिंदु धर्म’ असे म्हटले जाते. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’च्या आधारे जगामध्ये पुन्हा आंनद आणि शांतता निर्माण करता येऊ शकते.

झोपी गेलेला हिंदु समाज जागा होईल, त्यावेळी तो सगळे जग प्रकाशमान करील ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आज देशात कुणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदु पूर्वजांचेच वंशज आहेत. कुणी आपल्याला पालटेल याची भीती नाही; पण या गोष्टी आपण विसरून जाऊ, याची भीती आहे.

कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जोपर्यंत हे प्रकरण न्यायालयात आहे, तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जाऊ नये ? जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत आपल्या सरकारने हा भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी न्यायालयात केली पाहिजे.

समाजातील व्यक्तींनी जाणलेले सनातन पंचांगाचे मोल !

आम्ही एका वयस्कर व्यक्तीला भ्रमणभाष केला. तेव्हा ते म्हणाले, मला तुमचे सनातन पंचांग मागील दोन वर्षे मिळाले नाही. मला मागील दोन वर्षांची आणि वर्ष २०२१ चे सनातन पंचांग हवे आहे. मी तुमची पंचांगे साठवून ठेवतो. मला त्यातील माहिती पुष्कळ आवडते.

गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी एका जाती समूहाने २८ सहस्र पेशवे सैनिकांना कापले, हा इतिहास खोटा ! – अधिवक्ता शिवाजी कोकणे 

कोरेगाव भीमा येथे झालेली लढाई ही पेशवे विरुद्ध एक विशिष्ट जाती समूह यांच्यात झालेली नव्हती. तसे कोणतेही पुरावे इंग्रजांच्या तत्कालीन नोंदींमध्ये नाहीत.

उद्गार प्रकाशनाच्या वतीने ‘ताजमहाल हे तेजोमहालय आहे’ हे पुस्तक विक्रीस उपलब्ध

नामांकित इतिहास संशोधक पु.ना. ओक यांनी लिहिलेल्या या मराठी आवृत्तीचे मूल्य ३२० रुपये असून, इंग्रजी आवृत्ती ३७५ रुपयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोकण इतिहास परिषदेकडून ‘सौंधेकर राजघराण्याचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन

कोकण इतिहास परिषद, गोवा शाखेकडून ‘सौंधेकर राजघराण्याचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन नागेशी, बांदोडा येथील राजे सौंधेकर घराण्याच्या वाड्यात नुकतेच करण्यात आले.

मी राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेसने राजकीय दिशा गमावली ! – प्रणव मुखर्जीं यांच्या पुस्तकात दावा

काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता हळूहळू बाहेर येत आहे. जो पक्ष स्वतःचे कार्यकते आणि नेते यांना दिशादर्शन देऊ शकला नाही, तो पक्ष जनतेला दिशादर्शन काय देणार ?

कोरोनामुळे झालेल्या हानीच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्र उद्योगाकडून केंद्र सरकारकडे प्रोत्साहन पॅकेजची मागणी

८ मासांमध्ये या उद्योगाची सुमारे १२ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी झाली असून वर्षाच्या शेवटी ती १६ सहस्र कोटी रुपयांपर्यंत जाईल ! यामुळे केंद्र सरकारने वृत्तपत्र उद्योगाला प्रोत्साहन पॅकेज द्यावे – इंडियन न्यूजपेपर सोसायटी

वृत्तपत्रांना आडकाठी न करता वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी साहाय्य करा ! – केंद्रशासनाचे निर्देश

संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी आणि इतर कडक निर्बंध लादले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर योग्य आणि आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी सर्व वृत्तसंस्था, मुद्रित (वृत्तपत्र) आणि दूरचित्रवाहिन्या यांमध्ये काम करणार्‍या संस्था अन् तेथील कर्मचारी यांना कोणतीही…