पाकमध्ये पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी पोचलेल्या सैनिकांना लोकांची धक्काबुक्की  

लोकांनी सांगितले की, हे लोक साहाय्यासाठी नाही, तर छायाचित्रे काढण्यासाठी आले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

पाकमध्ये पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित

पाकच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या पुरामध्ये आतापर्यंत ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. तसेच ३० लाख लोक बेघर झाले आहेत.

पाकिस्तानने पुन्हा पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर निर्माण केले आतंकवाद्यांचे तळ

भारताने आक्रमण झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करू नये. त्यातून काही काळापुरता थोडासा परिणाम होतो. त्यामुळे संपूर्ण पाकलाच धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करावा !

पाकव्याप्त काश्मीरला प्रांताचा दर्जा देणारे संशोधन विधेयक पाकने घेतले मागे !

स्वत:च्या उत्कर्षासाठी भारताची स्वायत्तता स्वीकारण्यातच पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचे हित आहे. भारताने कूटनीतिक मार्गांनी हे तिला पटवून देणे आवश्यक आहे !

पाकिस्तानी जिहादी आतंकवाद्याला अटक

भारतीय सैन्याच्या चौकीवर आक्रमणासाठी पाकच्या कर्नलने दिले होते ११ सहस्र रुपये !

पाकिस्तानची टी. राजा सिंह यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी

पाकिस्तान आणि अन्य इस्लामी देश त्यांच्या धर्माचा कथित अवमान झाल्यावर लगेच भारताकडे जाब विचारतात; मात्र भारत या इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्‍या आघातांविषयी मौन बाळगतो !

वर्ष २०२१ मध्ये ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली ५८५ लोकांना अटक !

भारतात प्रतिदिन येनकेन प्रकारेण हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात आहे. यामागे धर्मांध मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे आता भारतानेही ईशनिंदा कायदा करून अशा मुसलमानांवर कठोरात कठोर कारवाई करून पाकला धडा शिकवावा !

पाकिस्तानी गुप्तहेराला देहलीत अटक

पाकिस्तान भारताच्या विरोधात कोणकोणत्या क्लुप्त्या लढवत आहे, हेच यातून स्पष्ट होते. अशा पाकला समूळ नष्ट केल्यासच सर्व समस्या सुटू शकतील, हे सरकारने जाणावे !

कागदपत्रांच्या पूर्तर्तेअभावी ३३४ निर्वासित हिंदू पाकमध्ये परतले !

पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदू भारतात येत असतात; मात्र जुलै २०२२ पर्यंत येथे आलेल्या हिंदूंपैकी ३३४ हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

(म्हणे) ‘कश्मीरप्रश्‍नी युद्ध हा पर्याय नसून आम्हाला शांतता हवी आहे !’ – पाकिस्तानचे पंतप्रधान नक्राश्रू

पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भारताने विश्‍वास न ठेवता त्याच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबणेच आवश्यक आहे !