पाकमध्ये पोलिओविरोधी लसीकरण पथकावरील आक्रमणात ४ पोलीस ठार  

पाकिस्तानातील अनेक भागात लोक पोलिओविरोधी लसीकरणाच्या विरोधात आहेत. ‘पोलिओच्या लसीमुळे लोकांमध्ये वंध्यत्व येते’, असे त्यांचे म्हणणे आहे. 

सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी हेरॉईन आणि अफू यांचा साठा केला जप्त

पाकिस्तानने भारताच्या विरोधातील कारवाया चालूच ठेवल्या आहेत. पंजाबमध्ये सातत्याने अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाक तस्करांचा डाव उधळून लावला. सैनिकांनी मुहर जमशेर गावात ६.३७० किलो हेरॉईन, १९० ग्रॅम अफू आणि ३८ कोटी रुपयांची काडतूसे जप्त केली.

पाककडून युद्धबंदीचे उल्लंघन करत आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार

पाक विश्‍वासू नाही, हे वेळोवेळी लक्षात आलेले आहे. त्यामुळे अशा युद्धबंदीचे तो पालन करील यांची शक्यता अल्पच आहे. हे लक्षात घेऊन भारताने नेहमीच सतर्क असणे आवश्यक !

पाकिस्तानची नागरिकता लपवून सरकारी शिक्षक म्हणून नोकरी करणार्‍या महिला आणि तिची मुलगी यांच्यावर कारवाई !

अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच भारतियांना वाटते !

पूरग्रस्त पाकिस्तानमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलीला शिधा देण्याचे आमीष दाखवून दोघा धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार

वासनांध जिहाद ! काही दिवसांपूर्वीही सिंध प्रांतातही ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्कार करून तिचे डोळे फोडण्यात आल्याची घटना घडली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकच्या पुराच्या संकटावर शोक व्यक्त केल्यावर पाकच्या पंतप्रधानांकडून आभार व्यक्त

पाकिस्तानमध्ये आलेल्या भीषण पुरामध्ये १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पाकची सहस्रो कोटी रुपयांची हानी झाली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला होता.

पाकिस्तानी सैन्याकडून तरुणींच्या माध्यमांतून भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी विशेष तुकडी !

पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैनिकांना महिलांच्या माध्यमांतून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न करत आहे. यात तिला यशही मिळाल्याने अनेक घटनांतून उघडकीस आले आहे.

पाकिस्तानमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून डोळे फोडले

पाकमधीलच नव्हे, तर इस्लामी देशांतील अल्पसंख्य हिंदूंचा कुणीही वाली नाही ! आंतरराष्ट्रीय स्तरावरील कथित मानवाधिकार संघटनाही अशा वेळी गायब असतात, हे लक्षात घ्या !

भारताशी पुन्हा व्यापार करण्याची पाकची घोषणा !

संकट आल्यावर पाकला भारताची आठवण येते; मात्र जिहादी आतंकवाद थांबवण्याचा विचार पाकला का येत नाही ? आतंकवाद थांबल्याविना भारताने पाकला कोणतेही साहाय्य करण्याची गांधीगिरी करू नये !