
इस्लामाबाद – काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. आम्हाला भारतासमवेत असलेला सीमावाद सोडवायचा आहे. आम्हाला कायमस्वरूपी शांतता हवी आहे. पाकिस्तान आणि भारत यांनी व्यापार आणि अर्थकारण या क्षेत्रांमध्ये एकमेकांशी स्पर्धा केली पाहिजे, असे नक्राश्रू पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापिठात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ढाळले. सध्या पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. कंगाल झालेल्या पाकिस्तानला भारताशी युद्ध पेलवणार नाही. त्याचे अर्थकारण सुधारण्यासाठी त्याला भारताशी विविध क्षेत्रांत व्यापार करायचा आहे. त्या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे.
#IEWorld | Want ‘permanent peace’ with India; war never an option to resolve Kashmir issue: Pak PM Sharif#ShehbazSharif #Kashmirhttps://t.co/34ItOmoSSJ
— The Indian Express (@IndianExpress) August 20, 2022
संपादकीय भूमिकापाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भारताने विश्वास न ठेवता त्याच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबणेच आवश्यक आहे ! |
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !