शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुसलमान विद्यार्थ्यांला अन्य विद्यार्थ्यांद्वारे मारहाण करण्यात आलेली शाळा बंद !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी कारवाई होईल, अशी हिंदूंना अपेक्षा नव्हती !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी कारवाई होईल, अशी हिंदूंना अपेक्षा नव्हती !
भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर उतरल्यानंतर आता हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी ‘चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा’, अशी मागणी केली आहे.
पूर्वीच्या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (इस्रोवर) विश्वास नव्हता, असा दावा ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी केला आहे. नंबी नारायणन् यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे व्यावसायीकरण झाले आहे. लोक स्वलाभासाठी सोडत खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
गोमांसाविषयी गोरक्षकांना माहिती मिळते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना का मिळत नाही ?
बायथाखोल, बोरी येथे अनधिकृतपणे गोमांसाची वाहतूक करणार्यांवर धाड टाकण्यात आली, यावर बोलतांना गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले, ‘‘बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव येथून गोव्यात गोमांसाची आयात केली जात आहे.
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर आक्रमण झाले आणि पुन्हा हिंदु यात्रा काढत असतांना त्यांना अनुमती नाकारली जाते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
खलिस्तानी संघटनेवर बंदी घालूनही ती अशा प्रकारे कारवाया करून देश-विदेशांत भारतविरोधी वातावरण निर्माण करत आहे. सुरक्षादलांनी अशा संघटनांची पाळेमुळे खणून काढून त्यांचे अस्तित्व नष्ट करण्याची आवश्यकता आहे ! असे का होत नाही ?, याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे !
राज्यात फटाक्यांचे अनधिकृत कारखाने कार्यरत असतांना आणि त्यांची माहिती पोलिसांना देण्यात येऊनही त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात, यातून त्यांना लाच देण्यात आली आहे, असे समजायचे का ? असे पोलीस आणि राज्यातील निष्क्रीय तृणमूल काँग्रेस सरकार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !
हिंदु शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी हिंदु विद्यार्थ्यांकडून मारल्याच्या घटनेवरून आकांडतांडव करणारे निधर्मी राजकीय पक्ष, असदुद्दीन औवैसी यांच्यासारखे मुसलमान नेते या घटनेविषयी मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !