मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ‘हॅलोवीन’ या पाश्चात्त्य कार्यक्रमाचे आयोजन !
पाश्चात्त्यांप्रमाणे भारतात व्हॅलेंटाईन डे, ३१ डिसेंबर साजरे केले जातात, त्यातच आता ‘हॅलोवीन’ची भर पडली आहे. पाश्चात्त्यांच्या या सांस्कृतिक आक्रमणांपासून भारताला वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्रच अपरिहार्य आहे !