हिंदूंना ‘झटका’ मांसाचा पर्याय न देणार्‍या मुंबईतील ‘मटण शॉप’ ला मनसेकडून ९० दिवसांची समयमर्यादा !

हिंदूंना झटका मांसाचा पर्याय न ठेवणार्‍या अंधेरी (पश्चिम) येथील टाटा ग्रुपच्या स्टार बाजार मॉलमधील ‘फ्रेश चॉईस’ या दुकानात ‘झटका’ मांस ठेवण्यासाठी मनसेकडून तंबी देण्यात आली.

कोकणरेल्वे मार्गावर धावणार ४ विशेष गाड्या !

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे विभागाने कोकण रेल्वे मार्गावर ४ हिवाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोकणात जाणार्‍या पर्यटकांची संख्या पुष्कळ वाढली आहे.

दिघा (नवी मुंबई) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह ५ जणांवर गुन्हा नोंद

दिघा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नवीन गवते यांच्यासह पाच जणांवर फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी युद्ध पातळीवर कार्यवाही करा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जत तालुक्यातील गावांसाठी महत्त्वाची विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. उपसा सिंचन योजना आणि गावांतील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी कार्यवाही करावी.

मुंबईतील धोकादायक आणि रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला राष्ट्रपतींची संमती !

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला संमती दिली आहे. यामुळे मुंबईतील धोकादायक आणि रखडलेल्या सेस (उपकर) इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुसलमान मुलाकडून दुसर्‍या मुसलमान मुलावर चाकूने जीवघेणे आक्रमण !

मुसलमान धर्मातील हिंसक होणारी अल्पवयीन मुले मोठी झाल्यावर आतंकवादी झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

घाटकोपर (मुंबई) येथे हरित लवादाच्या आरक्षित जागेवर अवैधपणे मदरशाचे बांधकाम !

अवैधपणे मदरशाचे बांधकाम होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर प्रथम कारवाई करा !

मुंबई येथे ‘झेप्टो’च्या मुसलमान ‘डिलिव्हरी बॉय’कडून युवतीचा विनयभंग !

युवतींनो, अशा वासनांधांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !

मुंबईमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेत विद्यार्थ्यांकडून बलात्कार !

ज्या वयात शिक्षण घ्यायचे असते, त्या वयातील मुले स्वतःच्या वर्गातील मुलीवर बलात्कारासारखे हीन कृत्य करत असतील, तर हे समाजाचे घोर अधःपतन झाल्याचे द्योतक आहे !

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस

राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी राज्यातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.