समाज, राष्ट्र यांना अनुकूल असे लिखाण साहित्यातून व्हावे ! – नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक आणि रस्ते परिवहन मंत्री

समाज, राष्ट्र यांना अनुकूल असे लिखाण साहित्यातून व्हावे ! – नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक आणि रस्ते परिवहन मंत्री

समाजात चांगले-वाईट असे सर्वच असते; मात्र आपल्याला गुणात्मक परिवर्तन करणाऱ्या आणि विकासाची दिशा देणाऱ्या साहित्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यापुढील काळात समाज, राष्ट्र यांना अनुकूल असे लिखाण साहित्यातून व्हावे, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

साहित्य संमेलनस्थळी ‘योग वेदांत सेवा समिती’कडून विनामूल्य सरबत वाटप !

साहित्य संमेलनस्थळी ‘योग वेदांत सेवा समिती’कडून विनामूल्य सरबत वाटप !

मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी परगावहून येणाऱ्या अनेक लोकांना कडाक्याच्या उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी ‘योग वेदांत सेवा समिती, उद्गीर आणि लातूर’ विभागाच्या वतीने विनामूल्य ‘पलाश सरबत’चे वाटप करण्यात येत आहे.

संतांच्या प्रत्येक साहित्यात पर्यावरणाविषयी सखोल माहिती ! – प्रा. किरण वाघमारे, अकोला

संतांच्या प्रत्येक साहित्यात पर्यावरणाविषयी सखोल माहिती ! – प्रा. किरण वाघमारे, अकोला

ज्ञानेश्वरीच्या पानापानांत पर्यावरण आहे. समर्थ रामदासस्वामी यांनी ‘बाग’ या विषयावर दासबोधात वर्णन केले असून त्यात २८ समास पर्यावरणाला वाहिले आहेत. यात ३०० वृक्षांची माहिती आहे. त्यामुळे संतांच्या प्रत्येक साहित्यात पर्यावरणाविषयी सखोल माहिती आहे, असे मत अकोला येथील प्रा. किरण वाघमारे यांनी व्यक्त केले.

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ कि ‘अखिल भारतीय राजकीय साहित्य संमेलन’ ?

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ कि ‘अखिल भारतीय राजकीय साहित्य संमेलन’ ?

ज्या शासनकर्त्यांचा साहित्याशी विशेष काही संबंध नाही, ज्यांचे मराठीसाठी विशेष काही योगदान नाही, अशा राजकीय लोकांची नावे देऊन साहित्य महामंडळ नेमके काय साध्य करत आहे ?

साहित्य संमेलन कि विधीमंडळ अधिवेशन ?

साहित्य संमेलन कि विधीमंडळ अधिवेशन ?

साहित्य महामंडळाचे आणि संमेलनाचे आयोजक यांना खरोखरच साहित्याचा उत्कर्ष साधायचा असेल, तर गर्दी जमवण्यात रस दाखवण्याऐवजी त्यांनी मराठीचा उत्कर्ष करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. असे केल्यास त्यांना राजकारण्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ येणार नाही !

उदगीर (जिल्हा लातूर) येथे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ

उदगीर (जिल्हा लातूर) येथे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे २२ एप्रिल या दिवशी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग !

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग !

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी ८ वाजता प्रारंभ !

गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्या !

गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्या !

उदगीर येथील मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावा’, अशी जोरदार मागणी त्यांच्या भाषणात केली.

संमेलन कि मनोरंजन ?

संमेलन कि मनोरंजन ?

९४ वे मराठी साहित्य संमेलनासंदर्भात ‘पंचतारांकित संमेलनाच्या नादात महामंडळाचा हेतू आणि धोरणे यांचा बळी दिला गेला’, अशी टीका केली गेली होती. ‘देश आर्थिक संकटात असतांना लोकवर्गणीतून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी आणि असा भपकेबाजपणा उद्गीर येथील संमेलनात होणे अपेक्षित नाही.’

नूतन संमेलनाध्यक्षांच्या समोरील आव्हाने !

नूतन संमेलनाध्यक्षांच्या समोरील आव्हाने !

संमेलन हे साहित्यजनांना न्याय देणारे, मराठीसाठी ठोस प्रयत्नशील असणारे, श्री सरस्वतीपूजनाची परंपरा परत चालू करण्याची संधी असलेले, असे होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. ९५ व्या संमेलनाध्यक्षांना ‘हे संमेलन किमान भाषिक उत्कर्षासाठी व्हावे’, यासाठीच झटावे लागेल !