कोरोना महामारीनंतर लहान मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये वाढ !

मुलांच्या समस्या पाहिल्यास त्यांच्यावर लहानपणापासून साधनेचे संस्कार होणे आवश्यक वाटते ! त्यामुळे सरकारने मानसिक स्तरावरील उपायांसमवेत मुलांवर साधनेचे संस्कार होतील असे पहावे.

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान !

वर्ष १९४३ मध्ये ‘श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती’ची स्थापना करण्यात आली. गोरेगाव, मुंबई येथे पहिली श्री समर्थ बैठक चालू झाली. यानंतर देशाविदेशात श्री समर्थ बैठकांचा विस्तार होत गेला.

भारतीय दृष्टीकोनातून शिक्षणपद्धत अस्तित्वात आणणे, हे सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य !

परकीय शिक्षणपद्धतीवर आधारित भारतातील शिक्षणपद्धत विसर्जित करून हिंदु संस्कृतीवर आधारित शिक्षणपद्धत विकसित करा !

म्हापसा येथील महारुद्र देवस्थानची मंदिर प्रवेश करतांना भारतीय पोशाख घालण्याची भक्तांना सूचना !

गोवा राज्यातील प्रत्येक मंदिरामध्ये पारंपरिक पोशाख बंधनकारक केला पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

श्‍लोक आणि स्तोत्रे यांचे महत्त्व जाणा !

केवळ तंत्रज्ञानाच्या बळावर प्रगती होत नाही. त्याला धर्मबळाचीही आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन भावी पिढी घडवण्यासाठी पालकांनी प्रथम धर्मात सांगितलेले श्‍लोक, प्रार्थना, स्तोत्रे अर्थासहित शिकून घेऊन मुलांनाही शिकवावीत.

वेद आणि पुराणे यांचा अभ्यास केल्याचे वेगळे श्रेयांक गुण दिले जाणार ! – विद्यापीठ अनुदान आयोग

विद्यार्थ्यांना वेद, पुराणे, मीमांसा, धर्मशास्त्र, ज्योतिष, वेदांग इत्यादी भारतीय ज्ञान परंपरांच्या विविध शाखांचा अभ्यास केल्यास वेगळे श्रेयांक गुण दिले जाणार आहेत.

नखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन

नखांना अहंकाराची उपमा दिली आहे. अहंकार वाढला की, सद्सद्विवेकबुद्धीचा लोप होतो. सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्‍चितच लाभ होतो.

वापी (गुजरात) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हनुमंताला साकडे घालून हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाचा शुभारंभ

हनुमानाच्या मूर्तीसमोर समितीच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित अनेक भाविकांनी सामूहिक प्रार्थना करत हनुमंताला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घातले.

न्यायालयाला उत्तर न देणारे कधी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देतील का ?

न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही उत्तर प्रविष्ट न केल्याविषयी महासंचालकांच्या ‘आळशी वृत्ती’विषयी ताशेरे ओढले.’

ऋषिमुनींनी दिलेली वैश्विक सर्वसमावेशक सांस्कृतिक विचारधारा, हीच भारतीयता ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताविषयी कुणाला भीती वाटत नाही; कारण आम्ही कितीही शक्तीवान झालो, तरी आमची संस्कृती आम्हाला दुसर्‍यांवर अतिक्रमण करण्याची शिकवण देत नाही.