संत एकनाथ महाराजांच्या अभंगातून गुरुकृपेने साधनेविषयी शिकायला मिळालेली प्रेरणादायी सूत्रे
एकनाथ महाराज यांनी रचलेला पुढील अभंग परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्या साधनेच्या दृष्टीने मला अत्यंत लाभदायक झाला आहे.
एकनाथ महाराज यांनी रचलेला पुढील अभंग परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्या साधनेच्या दृष्टीने मला अत्यंत लाभदायक झाला आहे.
एका संतांच्या लक्षात आलेले ‘परात्पर गुरु पांडे महाराज आणि पू. (सौ.) अश्विनी पवार’ यांच्यामधील दैवी गुणांविषयी . . .
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या साप्ताहिक भक्तीसत्संगाविषयी त्यांनी केलेले मार्गदर्शन . . .
पू. वटकरकाकांनी वाढदिवसानिमित्त पाठवलेल्या लघुसंदेशातून त्यांची अहंशून्यता पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या लक्षात आली. त्याविषयी पुढील लेखात दिले आहे.
१०.१२.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील लेखात सौ. लक्ष्मीताईंमधील ‘काटकसरीपणा, शिकण्याची वृत्ती, सेवेची तळमळ आणि उत्तम निरीक्षणक्षमता’ या गुणांचे वर्णन केले आहे. त्यातून मला त्यांच्यातील गुण शिकता आले आणि मी त्यांचे अभिनंदन केले.
सध्याच्या राजकीय नेत्यांचे वरील प्रकारचे विधान म्हणजे ‘मी मानवतावादी आहे; पण मानवतावादी राज्याच्या विरोधात आहे’, असे हास्यास्पद विधान आहे’, असे म्हटले, तर त्यात चूक ते काय ?
सध्या बर्याच राजकीय नेत्यांकडून ‘मी हिंदू आहे; पण हिंदुत्वाच्या विरोधात आहे’, असे विधान स्वार्थापोटी सहजपणे केले जात आहे. हे म्हणजे ‘मी माणूस आहे; पण माणुसकी आणि मानवता यांच्या विरोधात आहे’, असे हास्यास्पद विधान आहे !’
साधकांनी ‘मला त्रास नाही किंवा काही होणार नाही’, असे गृहीत न धरता नामजपादी उपायांना महत्त्व देणे’, ही काळाची आवश्यकता आहे.’
‘पू. वटकरकाकांमध्ये साधकांविषयी पुष्कळ प्रेमभाव आहे. ते लहानांपासून वयस्कर साधकांपर्यंत सर्वांची विचारपूस करतात. एखादा साधक अबोल असेल, तर त्याला बोलायला प्रवृत्त करण्यासाठी पू. काका स्वतःहून त्याच्याशी बोलतात. त्याला साधनेविषयी दृष्टीकोन देतात. ते अन्य साधकांनाही त्या साधकाशी बोलायला सांगतात.
विजय (नाना) वर्तक यांचा आज (२०.११.२०२२) निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.