रुद्राक्षधारण

शिवपूजेच्या वेळी रुद्राक्षांची माळ घालावी. नाथ संप्रदायी, वाम संप्रदायी आणि कापालिक हे रुद्राक्षाचा वापर करतात. योगीही रुद्राक्षांच्या माळा धारण करतात.

शिवाला बेलाचे पान वहाण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र

पिंडीत आहत (पिंडीवर पडणारे पाणी आपटल्याने निर्माण होणार्‍या) नादातील + अनाहत (सूक्ष्म) नादातील, अशी दोन प्रकारची पवित्रके असतात. ही दोन पवित्रके अधिक वाहिलेल्या बिल्वदलातील पवित्रके अशी तीन पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वहावा.

शिवोपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र

शिवभक्तांना महाशिवरात्रीचा पुरेपुर लाभ व्हावा, यासाठी शिवाच्या उपासनेची वैशिष्ट्ये आणि त्यांमागील शास्त्र जाणून घेऊया.

महाशिवरात्रीच्या रात्री करावयाची यामपूजा

शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ म्हणतात.

नकळत केलेल्या उपासनेने प्रसन्न होणारा भगवान शिव

नकळत झालेले महाशिवरात्रीचे जागरण, शिवाला झालेले बिल्वार्चन आणि शिवाचा जप यांमुळे व्याधाची पापे नष्ट होऊन त्याला ज्ञान प्राप्त झाले.

छत्रपती शिवरायांप्रमाणे कृती करा !

नुसती शिवजयंती साजरी करणे, ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा घोषणा देणे आणि पुतळे बसवणे यांवरून राजकारण करून शिवरायांचे विचार कृतीत येतील का ? महाराजांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले, तरच पुतळे उभारल्याचे सार्थक होईल. हा आदर्श शासनकर्त्यांनी समाजासमोर ठेवणे अपेक्षित आहे.

शिवजयंती साजरी करू न देणार्‍या डोंबिवली येथील महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निदर्शने

पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यास दिली नाही. त्यामुळे निषेध करत विहिंप आणि बजरंग दल यांनी निदर्शने केली.

शिवजयंतीच्या निमित्ताने संयुक्त उत्तरेश्वर पेठ-शुक्रवार पेठेतील ‘शिवाई ग्रुप’च्या वतीने शिवगर्जना !

महाराष्ट्र धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र केले. एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व पाहून महाराज त्याची निवड करत होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येक भारतीयाला प्रेरक वाटत आले आहे.

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे १७ फेब्रुवारीपासून ‘दासनवमी उत्सवास’ प्रारंभ !

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने १७ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत ‘दासनवमी उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. काकड आरती आणि श्रीराम पंचायतनाची महापूजा करून उत्सवाला प्रारंभ झाला.