सातारा जिल्ह्यातील ७ नगरपालिकांसाठी १३ जूनला आरक्षण सोडत !
सातारा, कराड यांसह ७ नगरपालिकांच्या प्रभाग रचनांचा कार्यक्रम अंतिम झाला आहे. आता निवडणूक आयोगानेही आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
सातारा, कराड यांसह ७ नगरपालिकांच्या प्रभाग रचनांचा कार्यक्रम अंतिम झाला आहे. आता निवडणूक आयोगानेही आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत ६ जागांपैकी भाजपचे ३, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १ उमेवार विजयी झाले. ६ व्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार, तर भाजपचे धनंजय महाडिक रिंगणात होते.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुधारित याचिका केली होती; मात्र न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.
भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै या दिवशी संपत असून त्यांना दुसर्यांदा संधी दिली जाण्याची शक्यता नाही.
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी एक दिवसाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडे केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या दोघांना अपक्ष आमदारांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.
‘लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था ’, हे कागदावरच आहे, जनताही अधिक पैसे देणाऱ्या उमेदवाराला मत देते किंवा मतदानच करत नाही. ‘योग्य व्यक्ती निवडण्याचा पर्याय जनतेकडे नाही’; कारण बहुतांश उमेदवार हे स्वकर्तृत्वावर निवडून येऊ शकत नाहीत, अशी केविलवाणी स्थिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही वरिष्ठ नेते आर्थिक अपहाराच्या प्रकरणी सध्या आर्थर रोड येथील कारागृहात आहेत. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील जनतेने कोरोनाचा अनुभव घेतला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली, तर राज्यात पुन्हा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल !