खलिस्तानी आतंकवादी आणि गुंड यांच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या ५० ठिकाणी धाडी !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने खलिस्तानी आतंकवादी आणि गुंड यांच्या विरोधात कारवाई करतांना देशातील ५ राज्यांतील ५० हून अधिक ठिकाणी धाडी घातल्या.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने खलिस्तानी आतंकवादी आणि गुंड यांच्या विरोधात कारवाई करतांना देशातील ५ राज्यांतील ५० हून अधिक ठिकाणी धाडी घातल्या.
जर हे खरे असेल, तर जस्टिन ट्रुडो यांनी भारताची जाहीररित्या क्षमा मागितली पाहिजे आणि पाकला यासाठी दोषी ठरवत त्याच्या विरोधात कृती केली पाहिजे !
व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंच्या विरोधात साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी यांनी आखलेल्या षड्यंत्राचा भांडाफोड करणार !
केंद्रशासन लवकरच गृहकर्जावर अनुदान देणारी ६० सहस्र कोटी रुपयांची योजना आणणार आहे. २० वर्षे मुदतीसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणारे या योजनेसाठी पात्र असतील.
सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्यांना ही चपराकच होय ! भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केल्यावर टीका करणारे आता तोंड उघडतील का ?
भारत शासनाने गेल्या वर्षी सशस्त्र दलांत भरती होण्यासाठी ‘अग्नीवीर’ नावाची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला तेव्हा मोठा विरोध झाला होता. या विरोधाला झुगारून सरकारने ही योजना लागू केली.
गंभीर विषयाच्या संदर्भात विद्यमान सरकार कठोर, तसेच सुयोग्य निर्णय घेत असतांना समाजातील सर्वच स्तरांतून त्याला पठिंबा मिळायला हवा; मात्र जनतेच्या हितासाठी कटीबद्ध असणे क्रमप्राप्त असतांना लोकप्रतिनिधींनी अशी याचिका करणे, हे आश्चर्यजनकच !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९ नवीन ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेगाड्या देशातील बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा, राजस्थान, गुजरात, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या ११ राज्यांमध्ये धावणार आहेत.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याची संपत्ती जप्त केल्यानंतर अन्य पसार खलिस्तानी आतंकवाद्यांची सूची बनवली आहे. यात १९ आतंकवाद्यांचा समावेश आहे.
लोकसभेत संमत झाल्यानंतर ‘नारी शक्ती वंदन’ हे महिला आरक्षण विधेयक राज्यसभेतही संमत झाले. २१ सप्टेंबर या दिवशी राज्यसभेत दिवसभर या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा ते एकमताने संमत करण्यात आले.