(म्हणे) ‘रा.स्व. संघावरही बंदी घाला !’ – काँग्रेससह विरोधी पक्षांची मागणी
रा.स्व. संघाने असे कोणते देशविघातक कृत्य केले ज्यामुळे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, हे विरोधी पक्षांनी सांगितले पाहिजे.
रा.स्व. संघाने असे कोणते देशविघातक कृत्य केले ज्यामुळे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, हे विरोधी पक्षांनी सांगितले पाहिजे.
अशा वासनांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !
हिंदूंच्या मंदिरामध्ये वादामुळे तेथील धार्मिक कार्यासाठी अनुमती घेण्यास सांगणारे प्रशासन कधी अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळाच्या वादामध्ये असा आदेश देते का ?
हिंदूंच्या देवतांचा अवमान, संघाचा द्वेष आणि राष्ट्राचे तुकडे करणार्यांचे समर्थन यांद्वारे काँग्रेस भारत कसा जोडणार ?
विशेष म्हणजे दोन्ही सरकारच्या काळात संबंधित नेत्याने पक्ष पालटण्यावर त्याच्यावरील कारवाई थंड झाल्याचे दिसून आले.
एका २० वर्षीय तरुणीचे चुंबन घेण्याचा आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे ५४ वर्षीय नेते मनोज कर्जगी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यांवर प्रथमच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व दिसून आले. राज्यातील ५१ तालुक्यांतील ५४७ ग्रामपंचायतींच्या घोषित झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपला १२५…
मरगळलेल्या काँग्रेसला उर्जितावस्थेत आणण्यासाठी आता खुद्द गांधी घराण्याचे युवराज अर्थात् राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसची मरगळ दूर सारण्यासाठी नुकतीच ‘भारत जोडो यात्रे’चा प्रारंभही झाला.
एरव्ही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्यावर हिंदूंकडून संबंधितांवर कारवाई करण्याची न्याय्य मागणी झाली, तर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या गोंडस नावाखाली हिंदूंनाच उपदेशाचे डोस पाजले जातात; परंतु सध्या ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) या हिंदुविघातक मोहिमेच्या विरोधात पुरो(अधो)गामी टोळीतील एकही महाभाग चकार शब्दही काढायला सिद्ध नाही. नेमक्या याच हिंदुद्रोही दुटप्पीपणावर प्रकाश टाकणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.
वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेले पाप !