इस्लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल ! – अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

इस्लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल ! – अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

भारतीय सैन्य जगातील कोणत्याही सैन्याच्या तोडीस तोड आहे. पाकिस्तानमध्ये कोणत्याही अडचणी आल्यास ते भारताला त्रास देतात. ही त्यांची नित्याची रणनीती आहे.

चीनच्या तैवानवर आक्रमण करण्याच्या शक्यतेमुळे ऑस्ट्रेलिया करत आहे युद्धसज्जता !

येत्या ५ वर्षांत चीनकडून तैवानवर आक्रमण करण्याच्या शक्यतेमुळे ऑस्ट्रेलियाने चीनशी युद्ध करण्याची सिद्धता चालू केली आहे. यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. याच आठवड्यात चीनने त्याच्या २५ लढाऊ विमानांची एक तुकडी तैवानच्या आकाश क्षेत्रात पाठवली होती.

चीन सरकार लोकांना लस घेण्यासाठी देत आहे अंडी आणि शॉपिंग कुपन !

चीन सरकार लोकांना लस घेण्यासाठी देत आहे अंडी आणि शॉपिंग कुपन !

चीनमधील नागरिक त्यांच्या देशाच्या कोरोना लसीवर विश्‍वास ठेवत नसल्याने लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा आहे. त्यामुळे सरकार लसीकरण वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे.

चिनी सैन्याचा हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा आणि देप्सांग येथून माघार घेण्यास नकार

चिनी सैन्याचा हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा आणि देप्सांग येथून माघार घेण्यास नकार

चीन विश्‍वसघातकी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. चिनी सैन्याने जरी माघार घेतली असती, तरी त्याने परत अधिक गतीने भारतात घुसखोरी केली असती ! यामुळेच चीनपासून भारताने सतर्क रहाणेच आवश्यक !

चीनच्या चहाड्या !

चीनच्या चहाड्या !

सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी ‘चीनने सैन्य मागे घेतले असले, तरी सीमेवरील तणाव कायम आहे’, असे सांगितले होते. त्याचाच प्रत्यय आता आला. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्यास नकार दिला आहे. चीनने यापूर्वीही अनेक वेळा कराराचे उल्लंघन केले आहे.

अमली पदार्थांची तस्करी आणि तटरक्षक दलाचे यश !

अमली पदार्थांची तस्करी आणि तटरक्षक दलाचे यश !

चीन किंवा पाकिस्तान हे इतर देशांच्या साहाय्याने भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रे पाठवणार होते; परंतु या बोटी किनारपट्टीवर पोचण्यापूर्वीच पकडण्यात आल्या. त्यामुळे एक मोठा घातपात टळला.

पुन्हा नक्षलवादी आक्रमण !

पुन्हा नक्षलवादी आक्रमण !

नक्षलवाद्यांना चीनसारख्या देशांतून शस्त्रसाठा मिळत आहे, तोही रोखण्याचा प्रयत्न गेल्या ६० वर्षांत होऊ शकलेला नाही, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे मोठे अपयश आहे.

चिनी गुप्तचर संस्थेच्या कारवाया आणि भारताची भूमिका !

चिनी गुप्तचर संस्थेच्या कारवाया आणि भारताची भूमिका !

चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाला चीनच्या गुप्तचर मोहिमेविषयी माहिती असणे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.’

पँगाँग सरोवराच्या ठिकाणी भारताने कोणताही प्रदेश गमावलेला नाही !- सैन्यदलप्रमुख नरवणे यांची स्पष्टोक्ती

पँगाँग सरोवराच्या ठिकाणी भारताने कोणताही प्रदेश गमावलेला नाही !- सैन्यदलप्रमुख नरवणे यांची स्पष्टोक्ती

भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवर सुरक्षा धोका अन् युद्धाची शक्यता याविषयी सैन्यदलप्रमुख नरवणे म्हणाले की, दोन्ही आघाड्यांवर आपल्याला आव्हाने आहेत आणि त्यासाठी आम्ही सदैव सिद्ध आहोत.

पाकचे षड्यंत्र !

पाकचे षड्यंत्र !

‘पाकने भारताशी व्यापार करावा किंवा नाही’ या सूत्राचा भारतावर तितकासा परिणाम होणार नाही; परंतु पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर मात्र चीन, पाकचे सैन्य यांसह कुणाकुणाचा दबाव आहे आणि ‘निर्णय घेणे’ हे त्यांच्या हातात नाही, हेच यातून सिद्ध होत आहे. यामुळे परत एकदा त्यांची मान खाली गेली आहे.