प्रतिदिन सकाळी बदाम किंवा मध आणि लिंबूपाणी घेणे योग्य आहे का ?

सकाळी उठल्या उठल्या सुकामेवा, मध इत्यादी खाल्ल्याने जठराग्नी मंद होतो. त्यामुळे आपण नंतर जे काही खातो, ते नीट पचत नाही. यामुळे अनेक विकार निर्माण होतात. यामुळे सकाळी सुकामेवा, मध इत्यादी खाणे टाळावे. हे पदार्थ खायचेच झाले, तर दुपारी जेवणानंतर खावेत.

शरीर भरण्यासाठी उपयुक्त सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण

प्रतिदिन सकाळी चांगली भूक लागल्यावर १ कप गरम दुधात २ चमचे तूप आणि १ चमचा सनातन यष्टीमधु चूर्ण मिसळून प्यावे. याने शरिराचे उत्तम पोषण होते. आठवड्याभरातच लाभ दिसू लागतो. हे औषध नेहमी घेतले, तरी चालते.

‘जीवामृत’ खत बनवून नैसर्गिक बागायत केल्‍यावर चांगला परिणाम होत असल्‍याचे लक्षात येणे

‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि संकेतस्‍थळांच्‍या माध्‍यमातून नैसर्गिक शेतीसंबंधी माहिती वाचली आणि त्‍यानुसार जीवामृत बनवले.

शरिरातील धातूंचे महत्त्व आणि कार्य !

आपण जेवढ्या चांगल्‍या दुधाचे विरजण लावू, तेवढे चांगले तूप आपल्‍याला मिळते. त्‍याप्रमाणे आपला आहार चांगला असल्‍यास आपले धातूही उत्तम निर्माण होतील.

केसतोड (गळू) या विकारावर सोपा घरगुती उपचार

. . . केसतोड किंवा गळू झालेल्‍या ठिकाणी या कापसाच्‍या चकतीने शेक देऊन चिंधीच्‍या साहाय्‍याने ती चकती केसतोडावर बांधावी. दिवसा बांधलेला कापूस रात्री आणि रात्री बांधलेला दिवसा काढावा (सोडावा) आणि बरे होईपर्यंत पुन्‍हा याच पद्धतीने बांधावा.

गुढीपाडव्याला कडूनिंबाच्या पानांची चटणी का खातात ?

कडूनिंबाची पाने चवीला कडू असतात. कडू चवीच्या पदार्थांमध्ये आकाश आणि वायु ही महाभूते प्रामुख्याने असतात. ही महाभूते कफातील महाभूतांच्या विरुद्ध गुणधर्माची आहेत. कडूनिंबाची चटणी खाल्ल्याने कफाचे विकार नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.

सर्दी, खोकला, ताप यांसारख्या विकारांमध्ये शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी टाळावे !

तापामध्ये कफ न वाढवणारा आहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे ताप आलेला असतांना शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी पिणे टाळावे.’

संप्रेरकांच्‍या (‘हॉर्मोन्‍स’च्‍या) असंतुलनावर आरोग्‍यासंबंधीच्‍या स्‍वयंशिस्‍तीने मात करा !

आजकाल बहुतेकांकडून कधीही झोपणे, उठणे, काहीही आणि कधीही खाणे यांसारखे आरोग्‍यासंबंधीचे बेशिस्‍त वर्तन होत असते. ‘स्‍वयंशिस्‍त’ असेल तर शरिरातील संप्रेरकांचे बिघडलेले चक्र पुन्‍हा नीट होऊ लागते.