आतंकवादाचा जिहादी चेहरा लपवण्यासाठी ‘हिंदु आतंकवाद’ संकल्पना मांडली गेली ! – स्मिता मिश्रा, लेखिका

आतंकवादाचा जिहादी चेहरा लपवण्यासाठी ‘हिंदु आतंकवाद’ संकल्पना मांडली गेली ! – स्मिता मिश्रा, लेखिका

वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोटात आतंकवादाचा जिहादी चेहरा लपवण्यासाठी भारतीय सैन्यातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांचा चेहरा वापरून ‘हिंदु आतंकवाद’ ही खोटी संकल्पना मांडली गेली.

पाकिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांकडून पोलीस ठाण्यावर नियंत्रण मिळवून आतंकवाद्यांची सुटका !

पाकिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांकडून पोलीस ठाण्यावर नियंत्रण मिळवून आतंकवाद्यांची सुटका !

ज्या प्रमाणे पाक भारतात आतंकवादी घुसवून आक्रमणे करतो, त्याचप्रमाणे तालिबानी आतंकवादी पाकमध्ये घुसून पाकला जेरीस आणत आहेत ! ‘जसे आपण करतो, तसे भोगतो’, याचाच प्रत्यय पाकला सध्या येत आहे !

गोमंतक मुक्तीच्या वेळची स्थिती !

गोमंतक मुक्तीच्या वेळची स्थिती !

गोवा मुक्त होण्यासाठी तत्कालीन सरकारचे धोरण आणि अन्य राष्ट्रांनी कशा प्रकारे पाठिंबा दिला ? यांविषयी माहिती देणारा हा लेख येथे देत आहोत.

भारत आणि चीन यांच्या सैनिकांची झटापट : भारताने चीनला दिलेले सडेतोड उत्तर !

भारत आणि चीन यांच्या सैनिकांची झटापट : भारताने चीनला दिलेले सडेतोड उत्तर !

ही घटना का घडली ? आणि चीन असा आगाऊपणा का करतो ? याविषयी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा सविस्तर माहिती देणारा लेख क्रमशः देत आहोत.

भारत-चीन सैनिकी संघर्ष आणि भारतीय सैनिकांचे शौर्य !

भारत-चीन सैनिकी संघर्ष आणि भारतीय सैनिकांचे शौर्य !

पाकिस्तान आणि चीनची युती  तोडायला हवी. यासाठी सर्व भारतीय आणि राजकीय पक्ष यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. भारतीय नागरिकांनी या सर्व विविधांगी युद्धांचा सामना करण्याची सिद्धता ठेवायला हवी ! सीमेवरील युद्धापासून भारतीय सैन्य निश्चित रक्षण करील !’

बलुचिस्तानमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात १ जण ठार

बलुचिस्तानमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात १ जण ठार

शाहबाज शरीफ यांनी नुकतेच चमनमधील नागरिकांवर अफगाण सीमा दलाच्या सैनिकांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचा निषेध केला होता. त्यानंतर ४ दिवसांनी गोळीबाराची ही घटना पुन्हा घडली आहे.

तवांगमध्ये चिनी सैन्य भारतीय सीमेत घुसखोरी करत होते ! – लेफ्टनंट जनरल कलिता

तवांगमध्ये चिनी सैन्य भारतीय सीमेत घुसखोरी करत होते ! – लेफ्टनंट जनरल कलिता

चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील यांगत्सेमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भारतीय सैन्याने चिनी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चिनी सैन्याला परत फिरणे भाग पडले.

…तर भारताला मोठा धोका आहे, हे अधोरेखित होते !

…तर भारताला मोठा धोका आहे, हे अधोरेखित होते !

‘लडाखमधील सीमारेषा पालटण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या यशाने हुरळून जाऊन तवांगमधील सीमारेषा पालटता येईल’, असा चीनने विचार केला. लडाखमधील सीमारेषेवरील भूमी त्यांनी चोरून बळकावली आहे, हे ते विसरले. तवांगमध्ये त्यांना (चीनला) अपमानास्पद माघार घ्यावी लागली.

चीनचे सैनिक प्रतिवर्षी सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि मार खाऊन जातात ! – मनोज नरवणे, माजी सैन्यदलप्रमुख

चीनचे सैनिक प्रतिवर्षी सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि मार खाऊन जातात ! – मनोज नरवणे, माजी सैन्यदलप्रमुख

भारत हा असा देश आहे ज्याने जगाला दाखवून दिले आहे की, शेजार्‍यांच्या दादागिरीला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. आम्ही सदैव सिद्ध आहोत.

कुरापती नव्हे युद्धच !

कुरापती नव्हे युद्धच !

चीनची विस्तारवादाची भूक आसुरी आहे. चीनची सीमा तब्बल १४ देशांना लागून आहे. या ‘ड्रॅगन’ने भारताचा मोठा भूभाग आधीच गिळंकृत केला असून त्याला आता अरुणाचल प्रदेशही हवा आहे. त्यामुळे चीनला व्यापार, राजकारण, संरक्षण आधी सर्वच पातळ्यांवर धडा शिकवून नामोहरम करावे लागेल.