१४४.४२ कोटी रुपयांचा मुद्देमाल कह्यात

नागपूर – महाराष्ट्रात मद्याची अवैध विक्री रोखण्यासाठी विविध उपययोजना करण्यात येत असून २०२१-२२ या एका वर्षात मद्याची अवैध विक्री केल्याच्या प्रकरणी ४७ सहस्र ७४९ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यापैकी ३५ सहस्र ५९ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण १४४.४२ कोटी (१ अब्ज ४४ कोटी ४ लाख २० सहस्र रुपये) रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील मद्याच्या होणार्या अवैध विक्रीच्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !