चीनने पाकला सदोष ‘जेएफ्-१७’ लढाऊ विमाने देऊन फसवले !
पाकला चीनखेरीज दुसरा पर्यायही नसल्याने त्याचा पुरेपूर लाभ चीन उठवून पाकला फसवत आहे, हे पाकच्या नागरिकांना लक्षात येईल तो सुदिन !
पाकला चीनखेरीज दुसरा पर्यायही नसल्याने त्याचा पुरेपूर लाभ चीन उठवून पाकला फसवत आहे, हे पाकच्या नागरिकांना लक्षात येईल तो सुदिन !
संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ पुढील वर्षी भारतीय नौदलाच्या सेवेत समाविष्ट केली जाणार आहे.
तालिबानकडून कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेटद्वारे आक्रमण करण्यात आले. एकूण ३ रॉकेट डागण्यात आली. त्यांपैकी १ विमानतळावर, तर २ धावपट्टीवर पडली.
फिलिपीन्समध्ये ८५ लोकांना घेऊन जाणारे सैनिकी विमान धावपट्टीवर उतरतांना झालेल्या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.
लडाखमधील गलवान खोर्यामध्ये वर्षभरापूर्वी झालेल्या भारत आणि चीन संघर्षानंतर भारताने नवी व्यूहरचना आखत येथे ५० सहस्र सैनिक तैनात केले आहेत. भारताने उचललेले हे पाऊल ऐतिहासिक आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेने दिले आहे.
चीनच्या वायूदलाकडून लडाख सीमेजवळील त्याच्या तळावर सराव करण्यात येत आहे. २० ते २२ लढाऊ विमाने या सरावात सहभागी झाल्याचे दिसून आली. यात जे-११ आणि जे-१६ या विमानांचा समावेश आहे.
आजपर्यंत शेकडो मिग विमाने कोसळून अनेक सैनिकांच्या झालेल्या मृत्यूला आजपर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! शांतताकाळात सैन्यदलाची अशी अपरिमित हानी होणे लज्जास्पद !
ग्वाल्हेर येथे कोरोनाबाधितांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन येणार्या विमानाला झालेल्या अपघातात वैमानिक आणि अन्य दोघे घायाळ झाले.
चीन छोट्याशा तैवानवर कशा प्रकारे दबाव निर्माण करत आहे, हे यातून लक्षात येते. चीनचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत असून त्याच्यापासून भारतालाही धोका आहे. त्याला रोखायचे असेल, तर भारताने आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक !
भारतातील ‘इंडिगो’च्या विमानातून प्रवास करणार्या प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने विमानाला मार्ग पालटून पाकच्या कराची विमानतळावर लँडिंग करावे लागले. दुर्दैवाने या प्रवाशाचा जीव वाचवता आला नाही.