अयोध्येचा निकाल रोखण्यासाठी तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात काँग्रेससह ७ पक्षांचा महाभियोग चालवण्याचा होता प्रयत्न !

तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल अत्यंत शिताफीने कसा दिला आणि त्या वेळी आलेले अनुभव यांवर त्यांनी ‘जस्टिस फॉर द जज : ॲन ऑटोबायोग्राफी’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खांचा सहवास नकोसा वाटणे

पर्वतांसारख्या दुर्गमस्थानी वनचरांसह भ्रमण करणे बरे; पण मूर्खांचा सहवास, देवाधिदेव इंद्राच्या महालात घडला तरी तो बरा नव्हे.

हिंदूंनी सावधपणे विचार करण्याची आवश्यकता !

हिंदु धर्मावर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता !

ब्रह्मातील आनंदाचे स्वरूप

आत्मज्ञान झालेला, तुरीय (चौथ्या, महाकारण देहाच्या) स्थितीत असलेला, साक्षीभावात असलेला, ब्रह्मानंद अनुभवणारासुद्धा प्रारब्ध भोगणे बाकी असेपर्यंत देहात असतो आणि देहत्यागानंतर मोक्षप्राप्ती होते.

‘धर्मकार्यातील अडथळे दूर व्हावेत’, यासाठी स्थूल प्रयत्नांसह आध्यात्मिक स्तरावरील उपायही करा !

‘हिंदु राष्ट्र स्थापने’साठी धर्मजागृतीचे उपक्रम राबवत असतांना विविध प्रकारच्या अडचणी येतात, या अडचणींवर मात करण्यासाठी स्थुलातील प्रयत्न करत असतांना ते अडथळे दूर होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायही करावेत.

मन शुद्ध असेल, तरच परमात्म्याचा आनंद मिळवता येतो !

जसजसे तुमचे कर्म शुद्ध होईल, तसतसे तुमचे मन शुद्ध होऊन परम शुद्ध परमात्म्याचा आनंद मिळवण्यात ते सफल होईल.’

पू. भाऊकाका (पू. सदाशिव (भाऊ) परब) आले देवदला । परम पूज्यांचा आशीर्वाद मिळाला आम्हाला ।

काकांचे वय आहे आता त्र्याऐंशी । तरुणांना लाजवेल अशी प्रकृती आहे त्यांची ।।
योगासने आणि व्यायाम आहे याचे रहस्य । चला आपण सर्व होऊया या वर्गाचे सदस्य ।।

साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी नामजप करणार्‍या सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (वय ८४ वर्षे) !

‘आज मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी (२.१.२०२४) या दिवशी पू. कुसुम जलतारेआजी यांचा ८४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर दोन्ही हातांचे शस्त्रकर्म टळल्याची अनुभूती घेणार्‍या चिचोली, मध्यप्रदेश येथील सौ. छाया रमेश देशपांडे !

गुरुकृपेमुळे माझ्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत होती. त्या वेळी घरातील सर्वांनाच पुष्कळ आश्चर्य वाटत होते. त्या वेळी ‘त्यांना नामजपाचे महत्त्व कळले आहे’, असे माझ्या लक्षात आले.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात कमळपिठाच्या ठिकाणी कमळाची रोपे लावतांना झालेले विविध त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

ज्या ठिकाणाहून मी कमळाची रोपे आणली, तेथील फुलांपेक्षा आश्रमात आलेल्या फुलांचे छायाचित्र बघितल्यावर मला ते अधिक सुंदर आणि सात्त्विक जाणवले.