SC Slams Private Hospitals : अनुदानित खासगी रुग्णालयांकडून गरिबांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या आश्‍वासनाला हरताळ !

न्यायालयाने अशा रुग्णालयांना केवळ फटकारून सोडू नये, तर त्यांच्याकडून आश्‍वासनांची आणि नियमांची पूर्ती व्हावी, यासाठी कठोर धोरण राबवण्याचा आदेश द्यावा, असेच सामान्य जनतेला वाटते !

Salwan Momika : नॉर्वेमधील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी माझ्या मृत्यूची खोटी बातमी प्रकाशित केली ! – सालवान मोमिका

कुराण जाळणारे सालवान मोमिका जिवंत ! इस्लामवर शंका घेणार्‍या किंवा टीका करणार्‍या प्रत्येकाला घाबरवणे, हे अशा प्रसारमाध्यमांचे ध्येय आहे. त्यांच्या अशा बातम्यांना मी घाबरणार नाही.

Diaper Side Effects : डायपरच्या सतत वापरामुळे मुलांच्या मूत्रपिंडावर विपरीत परिणाम  !

अशी माहिती ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’च्या (‘एम्स’च्या) डॉक्टरांनी दिली आहे.

मुले असंस्कारी असल्याचा हा आहे परिणाम !

‘मातृदेवो भव। पितृदेवो भव।’ म्हणजे ‘आई आणि वडील यांना देव मानावे’, असे मुलांवर बालपणी संस्कार न करणार्‍या आई-वडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो।’ अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, यात आश्‍चर्य ते काय ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लोकशाहीद्रोही तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करा !

बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि समान नागरी कायदा लागू करू देणार नाही, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

संपादकीय : नक्षलवादाचा नायनाट आवश्यक !

भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने आदिवासींच्या हिताकडे विशेष लक्ष दिले नाही. सरकारने आदिवासीबहुल भागांतील लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्यास नक्षलवाद संपुष्टात आणणे शक्य !

विद्यार्थी जीवनात प्रगती करण्यासाठी धर्माचा उपयोग कसा होऊ शकेल ?

या आश्रमाच्या धर्मांतर्गत सांगितलेल्या उपासना या विद्यार्थ्यांची ज्ञान ग्रहण आणि धारण करण्याची क्षमता वाढवण्यास अतिशय उपयुक्त आहेत.

शास्त्रानुसार अन्नसेवनाच्या प्रक्रियेला उच्च अधिष्ठान !

कुणी काय खावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी मांसाहाराला आपल्या शास्त्रात वर्ज्य मानले आहे आणि शाकाहाराला मान्यता दिली आहे,

‘कॉर्पाेरेट’ जगतातील निधर्मी व्यवस्था !

स्वातंत्र्यवीर सावरकर ‘संस्कृती जोपासून सभ्यता शिकावी,’ असे सांगत. स्वामी विवेकानंद यांनी आंग्लभाषेत बोलतांना ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो’ असे म्हणत

अत्यंत प्रतिकूल स्थितीतील ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या वर्तनातील वैविध्य !

‘प्रतिदिन माणसे मरतात. मी मात्र कधीच मरणार नाही’, अशीच सर्वांची धारणा आहे. हेच सर्वांत मोठे आश्चर्य ?