भारतीय सैन्याचे एक विशेष पथक (युनिट) ‘स्टेग’ !

तंत्रज्ञानातील प्रगती आत्मसात् करण्यासाठी भारतीय सैन्याने ‘सिग्नल टेक्नॉलॉजी इव्हॅल्युएशन अँड अडॉप्शन ग्रुप’ (स्टेग) हे ‘ग्राऊंड ब्रेकिंग’ तंत्रज्ञान आधारित ‘स्टेग’ पथक सिद्ध केले आहे.

गाळमुक्त धरणाकडून गाळयुक्त शेतीकडे जातांना गाळाची प्रत पहाणे आवश्यक !

आपल्या देशामधील अर्ध्यापेक्षा अधिक कृषिक्षेत्र हे या सर्व धरणांच्या सिंचनावर अवलंबून आहे. यावरून धरणामधील गाळ, कृषी उत्पादन आणि जनतेची अन्नसुरक्षा हे तीनही विषय एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, ते समजते.

तरुणांमधील हिंदु धर्माविषयीची उदासीनता न्यून करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ?

धर्मसिद्धांतांची पुर्नस्थापना करण्यासाठी धर्माविषयीच्या संकल्पना स्पष्ट करून मूलभूत सिद्धांत आचरणात उतरवणे महत्त्वाचे !

‘सीएए’ राज्यांमध्ये लागू झाल्यानंतरच परिवर्तन होईल !

हा कायदा राज्यांमध्ये लागू झाल्यानंतर देशात परिवर्तन होऊ शकते. असे झाले, तर जे लोक शरणार्थी किंवा गरीब होते, त्यांच्या पृथ्वीवरील अस्तित्वाला मान्यता मिळाल्यासारखे आहे. ‘सीएए’मुळे सहस्रो शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व मिळणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात वापी, गुजरात येथील श्री. नीलेश कदम यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच दुसर्‍या दिवशी, म्हणजे १९.८.२०२० या दिवशी त्या आस्थापनातील वरिष्ठांचा मला दूरभाष आला. त्यानंतर मी तेथे व्यवस्थापक म्हणून रूजू झालो.

साधकाने सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेल्या वाक्यातील चैतन्य आणि शक्ती अनुभवणे

काही दिवसांपासून मला पुष्कळ त्रास होत होता. मला अनेक विचित्र दृश्ये दिसत होती. ‘स्मशानात मी कुणाचे तरी अंत्यसंस्कार करत आहे, कुणाचा तरी मृत्यू होणार आहे’, अशी दृश्ये मला दिसत होती.

रामनाथी आश्रमातील श्री दुर्गादेवीचे चित्र, श्री भवानीदेवीची मूर्ती आणि श्री दुर्गादेवीची मूर्ती यांच्याकडे पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे

भक्त प्रल्हादासाठी श्रीविष्णूने नरसिंह अवतार घेतला होता, तसे  ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी साधना म्हणून प्रयत्नरत असलेल्या साधकांचे रक्षण करण्यासाठी दुर्गादेवीने ‘मारक रूप’ घेतले आहे’,

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी स्वप्नात येऊन चैतन्य दिल्यानंतर तीव्र आध्यात्मिक  त्रास न्यून झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सूक्ष्मातून येऊन मला स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शामुळे मला चैतन्य मिळाले आणि मी जिवंत राहिले’, असे मला जाणवले.

सर्वसामान्यपणे सूर्याचा जप करायचा झाल्यास ‘श्री सूर्याय नमः ।’ हा प्रचलित नामजप करावा !

एखादे विशिष्ट कार्य सिद्धीस जाण्यासाठी त्या विशिष्ट देवतेची शक्ती हवी असल्यास, त्या देवतेच्या त्या विशिष्ट रूपाची उपासना आणि त्या देवतेच्या त्या रूपाचा नामजपही करावा लागतो.

चंद्रपूर येथील पत्रकार लिमेशकुमार जंगम यांना ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक !

असे पत्रकार समाजात काय आदर्श निर्माण करणार ?