शास्त्रदृष्टी बाळगून सनातन परंपराचा अभ्यास करा !

सनातन विचारप्रणालीवर सत्तेच्या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो. ते खरे सार आहे. खरा जिवंतपणा आहे. त्यामुळेच ते अनेक प्रकारच्या दिव्यातून टिकेल. आज ना उद्या सर्व राष्ट्रास शिरोधार्य वाटेलच.

संपादकीय : आत्मोद्धाराकडून राष्ट्रोद्धाराकडे !

हिंदु राष्ट्रासाठी समाजमन घडवण्याचे कार्य करणे, ही प्रसिद्धी माध्यमांच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. ‘सनातन प्रभात’ हे कार्य राष्ट्र आणि धर्म कर्तव्य समजून करत आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतरही त्याच्या सफलतेसाठी ‘सनातन प्रभात’ला असेच संपूर्णतः समर्पित रहाता येऊदे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पुरातन वैभव परत आणणारा ७३ कोटी ७५ लाख रुपयांचा मंदिर विकास आराखडा !

देवस्थान समितीच्या अखत्यारीतील इतर २८ मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे, तसेच तटबंदी, पडसाळी/ओवर्‍या, मारुति मंदिर आणि इतर छोटी मंदिरे, समाध्या अन् दीपमाळा यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.

मान्यवरांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य हे आपणा सर्वांचे आहे, हे आज अनेक जण विसरत आहेत. अशा काळामध्ये ‘सनातन प्रभात’ एक ध्येय समोर ठेवून ज्या पोटतिडकीने कार्य करत आहे, ते पहाता भारतामध्ये आपली संस्कृती, धर्म चिरतरुण राहील.

‘आम आदमी पक्षा’च्या (‘आप’च्या) आडून देहली सरकारचा खजिना लुटण्याचे षड्यंत्र !

‘आप’कडून आंदोलन करून आणि गदारोळ माजवून ‘आपचे नेते पारदर्शी अन् प्रामाणिक आहेत’, असे सांगत आहेत; पण या पक्षाची पार्श्वभूमी काय आहे ? आणि त्यांची स्थिती, त्यांचे भ्रष्टाचार यांचा भांडाफोड करणारा लेख येथे देत आहोत.

निवडणुकांवर सहस्रो कोटी रुपयांचा खर्च आवश्यक आहे का ?

मागील लोकसभा, म्हणजे वर्ष २०१९ च्या निवडणुकीचा व्यय ६० सहस्र कोटी रुपये एवढा अवाढव्य झाला होता. त्यापूर्वीच्या म्हणजे वर्ष २०१४ मध्ये निवडणुकांवर ३० सहस्र कोटी रुपये व्यय झाला होता, म्हणजे मागील निवडणुकांच्या तुलनेत वर्ष २०१९ मधील व्यय दुप्पट झाला.

दैनिकाच्या सेवेतून साधकामध्ये गुणवृद्धी करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

संपादकीय विभागात सेवा करतांना. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून डॉ. दुर्गेश सामंत यांना शिकायला मिळालेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देण्याचा देत आहे.

मी दैनिक ‘सनातन प्रभात’ : श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या लेखणीची चैतन्यमय धार असणारा एक अविरत कार्यरत धर्मयोद्धा !

‘मी माझ्या कार्याला २५ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यपूर्तीसाठी घडणार्‍या त्रिभुवनातील असंख्य स्थूल आणि सूक्ष्म घटनांचे मला साक्षीदार होता आले. हे सर्व विष्णुस्वरूप गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने शक्य झाले.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘आध्यात्मिक पर्यटना’च्या दृष्टीने जागतिक पर्यटन संस्थांशी साधला संवाद !

गोवा पर्यटन खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’ या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले. हा कार्यक्रम ताळगाव येथील ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम’मध्ये आयोजित करण्यात आला होता.

मिरज येथे गुढीवापाडव्यानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा पार पडली !

‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी उत्साही वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.