काश्मीरमध्ये २ जिहादी आतंकवादी आक्रमणात भाजपच्या माजी सरपंचाची हत्या

३५ वर्षांनंतरही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट न होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

परराष्ट्र मंत्रालयाने संमत केलेल्या मध्यस्थांवर (एजंटवर) विश्‍वास ठेवा !

कंबोडियातील भारतीय दूतावासाने कंबोडियात नोकरीसाठी जाणार्‍या भारतियांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित केली आहे. नोकर्‍यांच्या संदर्भात फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत असल्याने या सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.

हिंदुस्थानातील हिंदुत्वच नष्ट करण्याचा काँग्रेसवाल्यांनी चंग बांधला आहे का ?

डेन्मार्कमध्ये महंमद पैगंबराचे व्यंगचित्र काढल्याच्या कारणावरून लाखो मुसलमानांनी हिंदुस्थानात गावोगावी निदर्शने केली आणि प्रचंड मालमत्तेची हानी केली. हिंदुद्वेष्टे एम्.एफ्. हुसेनने भारतमाता, श्रीराम-सीता-हनुमान इत्यादींची नग्न चित्रे काढून हिंदूंच्या देवतांची विटंबना केली. त्याचा धिक्कार करण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकलो नाही.

अध्यात्माचे अद्वितीय महत्त्व !

‘कोणत्याही गोष्टीचे मूळ कारण न शोधता त्यावर आधुनिक वैद्य, न्यायाधीश, सरकार इत्यादी सर्वच केवळ वरवरचे उपाय करतात. याउलट व्यष्टी आणि समष्टी प्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब, काळ इत्यादी मूलभूत कारणे लक्षात घेऊन त्यांवरील उपाय फक्त अध्यात्मच सांगू शकते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनी अशा महाविद्यालयांच्या पाठीशी उभे रहायला हवे !

मुंबईतील चेंबूर येथील आचार्य मराठे महाविद्यालयाच्या प्रशासनाने वर्ष २०२३ मध्ये हिजाब आणि बुरखा यांवर बंदी घातली होती. ही बंदी उठवावी, यासाठी मुसलमानांकडून महाविद्यालयाच्या प्रशासनावर…

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावर्षी २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘द्वादश वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी दानशूरांनी सढळ हस्ते दान द्यावे, अशी नम्र विनंती आहे.

संपादकीय : मुसलमानांचे मतदान लोकशाही बळकटीकरणासाठी ?

‘मुसलमान’ म्हणून आतंकवाद्यांविषयी सहानुभूती बाळगणार्यांदचे मतदान लोकशाही बळकटीसाठी आहे, यावर कोण विश्वास ठेवेल ?

खरे सुख (आनंद) देणारे सद्गुरु !

‘जगातील सर्व वैज्ञानिक, सत्ताधीश आणि सर्व धनवान् लोक मिळूनही एका माणसाला तितके सुख देऊ शकत नाही की, जे सुख सद्गुरु केवळ दृष्टीक्षेपाने सत्शिष्याला देऊ शकतात.

सद्गुरूंनी कूर्मदृष्टीने शिष्याची जोपासना करणे

‘तप आणि शुद्धी यांतून निर्माण होणार्‍या क्रिया सद्गुरु त्रयस्थपणे दुरूनच पहात असतात आणि त्यांतून उत्सर्जित होणार्‍या कला शिष्य स्वतः अनुभवत असतो.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे भांडवल केले गेले का ?

येणार्‍या काळात शहरी नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्याचे मोठे आव्हान अन्वेषण यंत्रणांसमोर असणार आहे.