बिबवेवाडीत (पुणे) ८ जुगार अड्ड्यांवर धाड !

बिबवेवाडी भागातील ८ जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकून ८४ सहस्र ९३० रुपये, ३२ भ्रमणभाष संच, २७ दुचाकी वाहने असा १९ लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात राजरोसपणे जुगार अड्डे चालू रहाणे, हे पोलीसयंत्रणेचे अपयश नव्हे का ?

राज्य सरकारकडून ‘स्वाईन फ्ल्यू’च्या १ लाख लसींची खरेदी

प्राधान्याने गर्भवती महिला, आरोग्य कर्मचारी अशा जोखमीच्या गटांसाठी ही लस जिल्ह्यांना पाठवण्यात येणार आहे, असे साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

दासबोध अभ्यास मंडळा’चे शाम साखरे यांच्या ८५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘चालविसी हाती धरोनिया’, या जीवनगौरव अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला !

श्री. शाम साखरे सध्या नामजप आणि भक्ती करण्याकडेच अधिक भर देतात. कोणतीही सेवा निरपेक्षतेने केल्यास आपोआप त्याचे फळ मिळते, अशीच त्यांची श्रद्धा आहे. अभ्यासातून श्रद्धा वाढते.

नागपूर येथे ‘इन्स्टंट लोन’ फसवणूक केल्याप्रकरणी २ धर्मांधांना अटक !

आतापर्यंत धर्मांधांनी फसवणूक करून उकळलेली रक्कम त्यांच्याकडूनच वसूल करायला हवी !

मविआचे निर्णय रहित करण्याच्या भूमिकेला आव्हान

महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रहित करण्याच्या किंवा त्यांना स्थगिती देण्याच्या भूमिकेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. माजी सनदी अधिकार्‍यांसह चार जणांनी या प्रकरणी याचिका प्रविष्ट केली आहे.

आतंकवाद्यांशी लढा !

वर्ष २०११ मध्ये ९ सप्टेंबरला (९/११) ३ सहस्रांहून अधिक अमेरिकी नागरिकांचे बळी घेणार्‍या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या ‘ट्वीन टॉवर’वरील आतंकवादी आक्रमणाचा सूड अमेरिकेने अंतिमतः १ ऑगस्ट २०२२ या दिवशी घेतला.

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने अनोखे वृक्षारोपण !

हा उपक्रम शिवाजी पेठेतील न्यू हायस्कूल कोल्हापूर पेटाळा येथे करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हायुवा अधिकारी मंजित माने आणि सर्व पदाधिकारी यांनी केले.

‘ए.टी.एम्.’वर झालेल्या दरोड्याप्रकरणी पोलीस हवालदारास अटक !

ज्या पोलीस प्रशासनावर कायदा-सुव्यवस्था राखणे यांसह गुन्हेगारीचा शोध घेण्याचे दायित्व असते, त्या प्रशासनातील व्यक्तीच जर चोर असल्या, तर सामान्य नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची ? पोलीसदलाची प्रतिमा मलीन करणार्‍यांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे !

जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांची वानवा !

शिक्षणासारख्या सेवा पुरवतांना मूलभूत सुविधा नसणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांची ही दूरवस्था होण्यास कारणीभूत असणार्‍यांना कडक शासनच हवे !

नाशिक येथे अल्पवयीन मुलींचे अपहरण करणार्‍या चौघांना अटक !

आरोपींना कठोर शासन झाल्याविना अपहरणाच्या घटना थांबणार नाहीत !