सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी ग्रंथ प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

गॅस किंवा विजेचा उपयोग करून शिजवलेल्या अन्नापेक्षा मातीच्या चुलीवर शिजवलेल्या अन्नातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे !

आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

विश्वकल्याणाचा व्यापक संकल्प आणि संपूर्ण विश्वावर निरपेक्ष प्रीती करणारे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीतून अनुभवलेले भावक्षण !

३ जून या दिवशी आपण सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रथम भेटीविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

गुरुपौर्णिमेला ३८ दिवस शिल्लक

शिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय.

‘सनातनच्या तीनही गुरूंच्या तेजाने जणू ब्रह्मांड तेजोमय झाले आहे’, असे जाणवणे

रथोत्सवातील ७ घोड्यांचा रथ पाहून ‘साक्षात् सूर्यनारायणाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी रथ दिला आहे’, असे मला जाणवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मंगलमय रथोत्सवाच्या संदर्भात कु. राजश्री सखदेव यांना आलेल्या अनुभूती

श्रीविष्णूच्या अवताराने प्रत्येकाला त्याच्या ठिकाणी येऊन दर्शन दिल्याबद्दल कृतज्ञता वाटणे

साधकांसाठी पंचमहाभूतांप्रमाणे विशाल तत्त्व असलेले परात्पर गुरु डॉक्टर !

साधकांना सदासर्वकाळ आधार देणारी धरणीमाता म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर !

रथोत्सवाचे दर्शन घेत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य थेट साधिकेच्या चित्ताला भेदून जाणे आणि परमात्म्याच्या प्रीतीचा स्पर्श होऊन तिला अश्रू येणे

‘छोटे जीव विष्णुनारायण, भूमाता आणि लक्ष्मीमाता यांना पहात आहेत’, असे जाणवणे