शिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय. शिष्य जरी गुरूंवर खूप रागावला असला, तरी गुरु मात्र त्याला सांभाळून घेतात. एका शिष्याने एकदा त्यांच्या गुरूंच्या छायाचित्रावर रागाने जोडे ठेवले, तरी ते त्याच्यावर रागावले नाहीत, तर त्याला पूर्वीसारखेच प्रेम दिले.
गुरुपौर्णिमेला ३८ दिवस शिल्लक
नूतन लेख
- आपल्याला सावध करतील आणि हक्काने रागावून सुधारतील, अशा संतांच्या चरणी जायला हवे !
- अनुग्रह
- नऊ प्रकारच्या लोकांशी शत्रुत्व करू नये !
- सुवचने
- एका देवतेची पूजा, ही व्यष्टी साधना, तर धर्मकार्यासाठी अनेक देवतांची पूजा, ही समष्टी साधना !
- ‘ज्या आत्म्यात परिवर्तन होत नाही, तो परमात्याचा अंश मी आहे’, असे चिंतन करणारा साधक बंधनातून मुक्त होणे