
शिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय. शिष्य जरी गुरूंवर खूप रागावला असला, तरी गुरु मात्र त्याला सांभाळून घेतात. एका शिष्याने एकदा त्यांच्या गुरूंच्या छायाचित्रावर रागाने जोडे ठेवले, तरी ते त्याच्यावर रागावले नाहीत, तर त्याला पूर्वीसारखेच प्रेम दिले.
गुरुपौर्णिमेला ६ दिवस शिल्लक
हव्यास, नावलौकिक आणि पैसा हे मानवाचे ध्येय नव्हे !
गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
गुरुपौर्णिमेला ८ दिवस शिल्लक
सनातन संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गुरुपौर्णिमा महोत्सवाचे निमंत्रण