पुणे येथील दरोडा आणि हत्याप्रकरणी २४ वर्षांनी आरोपीस फाशीची शिक्षा !

विलंबाने मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी घरीच साजरी करा ! – मंदिर समितीचे आवाहन

प्रथेप्रमाणे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये ३१ डिसेंबरला महोत्सवाला प्रारंभ होईल. शासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम पाळत प्रतिदिन सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध होईल.

श्री स्वामी समर्थांनी हिंदु जागृतीसाठी बळ द्यावे ! – धनंजय देसाई

हिंदूंनी संघटित शक्ती दाखवून दिल्यास हिंदूंवर अत्याचार करणार्‍यांना जरब बसेल. श्री स्वामी समर्थांनी समस्त हिंदूंना जागृत करण्यासाठी आम्हास बळ द्यावे, अशी प्रार्थना धनंजय देसाई यांनी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी केली.  

वणी परिसरात वाघांची दहशत !

कोळसा खाणी असल्याने वाघांचा मुक्तसंचार आहे; मात्र त्यांच्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाऊ शकत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.

भारताने स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत केलेली ‘प्रगती’ !

वर्ष २०२१ मध्ये देशातील प्रत्येक नागरिकावर ३२ सहस्र रुपये परदेशी कर्ज आहे. सध्या भारतावर ४३ लाख ३२ सहस्र कोटी रुपयांचे परदेशी कर्ज आहे, तर एकूण १४७ लाख कोटी रुपये एवढे कर्ज आहे.

पू. भाऊ (पू. सदाशिव परब) करती वात्सल्याची उधळण ।

सनातनचे २६ वे समष्टी संत पू. सदाशिव (भाऊकाका) परब यांच्या वाढदिवसानिमित्त डिचोली गोवा येथील कु. साधना पांडुरंग आरोंदेकर यांनी पू. सदाशिव (पू. भाऊकाका) परब यांच्याविषयी लिहिलेली कविता पुढे दिली आहे.

भारताच्या महान सुपुत्रांची खरी राष्ट्रवादी नीती समजून न घेता देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !

आजसुद्धा आम्ही देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍यांना कारागृहात टाकण्याऐवजी राजकीय पातळीवर सन्मानित होतांना पहात आहोत. राजकीय द्वंद्व, व्यक्तीगत स्वार्थ आणि सत्तालोलुपता यांमुळे राष्ट्रीयत्वाचा गळा घोटत रहाणार आहोत का ?’

२ हून अधिक अपत्यांना जन्म देणार्‍यास दंड असायला हवा !

शिरस्त्राण (हेल्मेट) किंवा ‘सीट बेल्ट’ न वापरल्यास नियमांचे पालन न केल्याकारणाने दंड वसूल केला जातो, त्याचप्रमाणे २ हून अधिक अपत्यांना जन्म देणार्‍यास निर्बंध किंवा दंड असायला हवेत.’

३१ डिसेंबर साजरे करण्याची ख्रिस्ती परंपरा : एक दिवसाचे धर्मांतर !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

भारतीय सैनिकांनी सातत्याने केलेल्या आक्रमणांमुळे भारताने पाकिस्तानवर विजय मिळवणे

१६ डिसेंबर या दिवशीच्या भागात आपण ‘युद्धाला ३ डिसेंबर या दिवशी प्रारंभ’ आणि ‘सुभेदार मेजर आणि ऑननरी कॅप्टन विजयकुमार मोरे यांचे अनुभव’ पाहिले. आज सैनिकी मित्रांचे अनुभव पाहू.