९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाची परंपरा खंडित !
मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा हिंदुद्वेष जाणा !
मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा हिंदुद्वेष जाणा !
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयीची सर्व कागदपत्रे केंद्रशासनाकडे पाठवण्यात आली असून केंद्रीय भाषा तज्ञ समितीने कागदपत्रे स्वीकारली आहेत.
श्रीलंकेकडून एका चिनी आस्थापनाला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट सोपवल्यावरून भारताने जानेवारीमध्ये श्रीलंकेचा निषेध केला होता.
राज्य सरकारच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईतील ५ महत्त्वाच्या गुन्ह्यांचे अन्वेषण केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाकडे सोपवण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. या संदर्भात राज्याच्या महासंचालकांना पत्र पाठवण्यात आले आहे.
‘पाकिस्तानमधील हवेमुळे देहलीतील हवा प्रदूषित’ या युक्तीवादावरून सर्वाेच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला प्रश्न
भारताला इस्लामी देश करण्याचा प्रयत्न करणारे याकडे लक्ष देतील का ?
डॉ. नारळीकर या वेळी म्हणाले की, एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख खर्या अर्थाने ‘विज्ञान साहित्य’ होऊ शकते.
एस्.टी.च्या विलिनीकरणासाठी काही कर्मचार्यांनी बलीदान दिले आहे. सातारा आगारात ४ सहस्र कर्मचारी आहेत. त्यातील १९२ कर्मचार्यांना निलंबित केले आहे. प्रशासनाने मोजक्या कर्मचार्यांना निलंबित करणे हा आमच्यावरील अन्याय आहे.
गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, महामेट्रोचे अधिकारी यांच्यासमवेत बैठका झाल्या असून अल्पावधीतच सामोपचाराने संभाजी पुलावरील मेट्रोच्या उंचीसंदर्भात निर्णय घेऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.