फेरीसेवा शुल्कात वाढ केल्याच्या प्रकरणी चोडण-माडेल पंचायत न्यायालयात

राज्यात रात्रीच्या वेळी उपलब्ध असलेल्या विशेष फेरीसेवेच्या शुल्कात ५ पटींनी वाढ केल्याच्या प्रकरणी चोडण-माडेल पंचायत आणि काही ग्रामस्थ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

प्रशासनाच्या विरोधात साईप्रसाद कल्याणकर यांचे लाक्षणिक उपोषण

तालुक्यातील बांदा-सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या ३२ एकरातील बांधकामासाठी बिनशेतीची अनुमती घेतली नसतांना ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, नगर रचनाकार सिंधुदुर्ग यांच्याकडून हे अवैध बांधकाम होत असतांना कानाडोळा केला जात आहे.

वाढीव वीजदेयकांच्या विरोधात भाजपाचे कणकवली येथे आंदोलन

वाढीव वीजदेयकांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून महावितरण आणि राज्यसरकार यांचा निषेध केला.

देहली येथे पत्रकार परिषदेच्या वेळी सभागृहाची स्वच्छता करतांना आलेल्या अनुभूती

‘देहली येथील पत्रकार परिषदेपूर्वी सभागृहाची स्वच्छता तेथील एका स्थानिक स्त्री आणि पुरुष कर्मचार्‍यांनी केली होती; परंतु नंतर साधकांनी आवश्यक ती सभागृहाची स्वच्छता आणि शुद्धी केली.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे साधकाला आलेली अनुभूती

‘सनातन संस्थेच्या संतांच्या देहातून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि चैतन्य हे पुष्कळ अधिक प्रमाणात आहे.’ देवाने मला त्याचा अनुभव घेण्याची संधी दिली. त्याबद्दल मला कृतज्ञता वाटली.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी आणि ‘गुरु’ या शब्दाविषयी वेगळीच आनंददायी अनुभूती येणे

‘२.५.२०२० या दिवशी माझ्याकडून झालेली एक चूक मी लिहून सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांना पाठवली. तेव्हा त्यांनी मला कळवले, ‘ही चूक केवळ मला न पाठवता अन्य साधकांना पाठवावी (‘शेअर’ करावी).

फरीदाबाद येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचिका श्रीमती स्मिता बोस यांचा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याप्रतीचा भाव !

दूरचित्रवाहिनीवरील श्रीकृष्णाच्या मालिकेतील श्रीकृष्णाला पाहून सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची आठवण येणे आणि ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे श्रीकृष्ण आहेत’, असे जाणवणे

देहली येथील साधकांना नवीन सेवाकेंद्रात साहित्य हालवतांना आणि तेथे रहायला गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘देहली येथील सेवाकेंद्राची जागा अपुरी पडत असल्याने सेवाकेंद्रासाठी नवीन वास्तू पाहिली. ही जागा शोधतांना, जुन्या सेवाकेंद्रातून नवीन वास्तूत सामानांचे स्थलांतर करतांना, तसेच गृहप्रवेश करतांना साधकांना ‘देव समवेत आहे. तोच शक्ती देत आहे. देवामुळेच सर्व सहजतेने होत आहे’, अशा अनुभूती आल्या. त्या येथे दिल्या आहेत.

नरजन्माचा होण्या उद्धार ‘गुरुकृपायोग’ अनुसरूया ।

आज कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी (२१.११.२०२०) श्री चंद्रशेखरानंद पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र आणि बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विज्ञानात ‘संशोधन’ सतत करावे लागते; कारण त्यांचे सिद्धांत काही वर्षांनी पालटत असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले