पाठ्यपुस्तकात असे धडे देणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

‘कर्नाटक राज्यातील ६ वीच्या विज्ञानातील एक धडा हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धड्यातून ब्राह्मणांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत, असे शिक्षणमंत्री एस्. सुरेश कुमार यांनी म्हटले आहे.

धर्मरक्षणासाठी कृती करणे, हे धर्मपालनच आहे !

धर्मरक्षणाचे कार्य भगवंत करणारच आहे. जात, संप्रदाय, पक्ष, संघटना यांचा अहं बाजूला ठेवून तुम्ही ‘हिंदु’ या भावनेने संघटित होऊन आपापल्या परीने ते कार्य केल्यास भगवंताच्या कृपेस पात्र व्हाल !

परकीय आक्रमणांपेक्षा धर्मद्वेष्टे झालेले स्वतंत्र भारतातील निधर्मी शासनकर्ते !

मुसलमान, इंग्रज, शक, हूण, कुशाण असे अनेक आक्रमक आले; पण त्यांनी कुणी मंदिरे कह्यात घेण्याचा कायदा केला नाही. इंग्रजांनी तर १५० वर्षांच्या कारकीर्दीत कुठल्याही मंदिराच्या व्यवस्थेत हस्तक्षेप केला नाही.

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणास पुन्हा आरंभ !

आजच वर्गणीदार व्हा ! आता पुन्हा साप्ताहिक सनातन प्रभातची छपाई चालू करण्यात आली असून पुन्हा वाचकांपर्यंत साप्ताहिकाचा अंक टपालाच्या माध्यमातून पोचवत आहोत. – संपादक

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २०.१२.२०२०

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

स्वातंत्र्यानंतरही पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धतीचा अवलंब करणारे गुलामगिरी मानसिकतेचे भारतीय !

काशीहून उच्च शिक्षित विद्यार्थ्याला ती मान्यता किंवा सन्मान मिळत नाही की, जो विदेशातून काहीही उलटसुलट शिकून आलेल्या व्यक्तीला मिळतो. पाश्‍चिमात्य प्रभावाने ग्रस्त झालेले शिक्षणक्षेत्र केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मागे धावत आहे.

सस्नेह निमंत्रण !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा ‘ऑनलाईन’ २१ वा वर्धापनदिन सोहळा !

रस्त्यावरील फलकावर असे लिहिणारा जगातील एकमेव देश आहे भारत !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे.

‘सरकारीकरण झालेल्या मंदिरातील कर्मचार्‍याच्या पाया पडायला लाज वाटेल’, असे प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी सांगणे

पुजार्‍याच्या पाया पडायला आम्हाला कमीपणा वाटत नाही; त्याला परंपरेचा आधार आहे; पण उद्या मंदिर सरकारच्या कह्यात गेल्यावर तसे करायला आम्हाला लाज वाटेल.’’

गांधीवादी विचारसरणीचा त्याग केल्याने भारतीय क्रिकेट संघ यशाच्या शिखरावर !- ग्रेग चॅपेल, माजी क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलिया

भारताच्या शासनकर्त्यांनीही गांधींच्या विचारसरणीचा त्याग करून आक्रमक पवित्रा घेतला, तर भारतीय क्रिकेट संघाप्रमाणेच भारत देशही यशाच्या शिखरावर पोचेल !