कोल्‍हापुरात समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने वटेश्‍वर मंदिरात महादेवाला अभिषेक !

काही मुसलमानांनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात घुसण्‍याचा प्रयत्न केला. याचा निषेध करण्‍यासाठी, तसेच या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्‍यात यावी,

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना !

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार येथील सनातनच्‍या आश्रमात १२ मे २०२३ या दिवशी श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना भावपूर्ण वातावरणात करण्‍यात आली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर एस्.टी. बसस्थानक अभियानाला प्रारंभ

१ मे या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर एस्.टी. बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

रत्नागिरीत इलेक्ट्रिक एस्.टी. धावणार !  – विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे

सी.एन्.जी. गाड्यांसमवेत आता रत्नागिरी विभागात ४ ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्याही येणार आहेत. या गाड्यांसाठी ‘इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन’ची जागासुद्धा निश्चित करण्यात येत आहेत. पुढील ४ मासांत या गाड्या येथे येतील .

इम्रान खान यांच्या घरामध्ये ३० ते ४० आतंकवाद्यांनी घेतला आश्रय !

पोलिसांनी घेरले इम्रान खान यांचे घर !
२४ घंट्यांत आतंकवाद्यांना पोलिसांच्या हवाली करण्याची चेतावणी !

‘पाकिस्तान जिंदाबाद ! हा केवळ मुसलमान देश आहे’, असा इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवणार्‍या मुसलमान तरुणाला अटक !

अशा देशद्रोह्यांना आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकमध्येच पाठवले पाहिजे !

(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवू’ असे बोलण्याची काय आवश्यकता ?’ – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

जगात ५२ इस्लामी, तर १५० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटी हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. जर बहुसंख्य हिंदूंना ‘आमचे हिंदु राष्ट्र असावे’, असे वाटत असेल, तर त्यात चूक ते काय ?

सैन्याची गोपनीय माहिती विकल्याच्या प्रकरणी पत्रकार आणि नौदलाचा माजी कमांडर यांना अटक

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

टी. राजा सिंह यांचे भाजपमधून झालेले निलंबन रहित होण्याची शक्यता !

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी ऑगस्ट २०२२ मध्ये टी. राजा सिंह यांना भाजपने ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते.

जैसलमेर (राजस्थान) येथे पाकिस्तानी निर्वासित हिंदूंची ५० पेक्षा अधिक घरे प्रशासनाने पाडली !

राजस्थानमधील काँग्रेस सरकार म्हणजे हिंदुद्वेषी पाकिस्तानी राजवट ! केंद्रातील भाजप सरकारने या हिंदूंना साहाय्य करावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !